सौर ऊर्जा मार्फत शेतकऱ्यांना पंप पुरवले जाणार आहेत
सर्व शेतीचे फीडर सौर वर परावर्तित करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे
२ लाखांहून अधिक घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आपण उभारली आहे
१२ लाखांहून अधिक घरे ग्रामीण भागात उभारण्याचे नियोजन आहे
अटल भूजल योजना सरकार राबविण्यात येत आहे
त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल
१ लाख ३१ हजार हेक्टर हून अधिक जमीनीला यामुळे फायदा होईल
९५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेतून मदत केली जात आहे
Related News
पातूर:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवा नेतृत्व सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत कार्यरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे रा...
Continue reading
पातुर (प्रतिनिधी)-अकोला पोलीस दलाच्या वतीने मिशन उडान अंतर्गत पोलीस अधीक्षक अकोला
मा. अर्चित चांडक साहेब यांच्या संकल्पनेतून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोस्टर स्पर्ध...
Continue reading
अकोट
राज्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक दलालांचे राजकारण बाजार समित्यांतील व्यवस्थेचा बळी ठरणारा सामान्य शेतकरी.
हे चित्र आज नवीन नाही.पण जेव्हा हा भ्रष्टाचार हजारो कोटींचा ठरतो तेव...
Continue reading
अकोला – पोस्टे खदान पोलिसांनी घरफोडीच्या ११ घटनांचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली
असून एकूण १४ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२४ जून २०२५ रोजी यज्ञ...
Continue reading
बुलढाणा | प्रतिनिधी
बुलढाणा तालुक्यातील कोलवड गावात हृदयद्रावक घटना घडली असून, दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले ६०
वर्षीय हरिभाऊ जाधव यांचा मृतदेह आज कोलवडजवळील नदीपात्रात आढळून आ...
Continue reading
अंबाजोगाई | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एक नवजात बाळ मृत घोषित केल्यानंतर दफनविधीवेळी जिवंत
असल्याचे उघड झाल्याची धक्कादायक घटना घडली ...
Continue reading
निरीक्षण अधिकारी पुरवठा बार्शीटाकळी यांचे संकल्पनेतून रास्त भाव धान्य दुकानदार नेहमी कार्डधारकांच्या रोशाला
बळी पडायचे आणि त्यामुळे त्यांना शासन स्तरावून त्रास होत होता. परंतु आ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
श्रावण महिन्यात अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांना जलाभिषेकासाठी गांधीग्राम
येथील पूर्णा नदीवरून जल नेण्यासाठी हजारो श...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांच्या कावड यात्रेसाठी तयारी जोरात सुरू झाली आहे.
यावर्षी श्रावण महिना २८ जुलै...
Continue reading
तेल्हारा दि :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार
यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अकोला जिल्हा महासचिव पदी ...
Continue reading
गुरुपौर्णिमा हा एक केवळ उत्सव नसून, आपल्या जीवनातील गुरूंच्या स्थानाचे
स्मरण करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे.
हा दिवस आपल्याला विनम्रता, कृतज्ञता आणि ...
Continue reading
इंझोरी | प्रतिनिधी
इंझोरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकटाचे ढग गडद झाले आहेत. अति पावसानंतर आता
रिमझिम पावसामुळे २०० एकरांवर दुबार पेरणी खोळंबली असून शेतकरी अक्षरशः...
Continue reading
५५ हजार कोटींहून अधिक निधी बँकेच्या माध्यमातून वितरित केले जात आहेत
इथेनॉलचा पर्यायी वापर वाढवला जात आहे
एमएसपी अतंर्गत सोयाबीनची रेकॉर्ड ब्रेक खरेदी सरकारने केली आहे
१ तालुका १ मार्केट कमिटी स्कीम राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
३२५ महिला बचत गटांना सरकारने ड्रोन पुरवले आहेत
नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिला सक्षमीकरणाचा हा प्रयत्न आहे
१८ हजार अंगणवाडी सेविकांची भरती करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे
तसेच लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज कळावे म्हणून प्रत्येक अंगणवाडीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
इंजिनियर व मेडिकल परीक्षांसाठी अनुसूचित जातींमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
शिष्यवृत्तीच्या माध्यमातून १ हजार २०० कॉलेज व ४ हजार हून अधिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे
महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोग्राम राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यासाठी नवी मुंबई येथे डाटा सेंटर उभारण्यात येत आहे
तसेच सायबर क्राइम ला आळा घालण्याच२ प्रयत्न या माध्यमातून केला जाईल
सातारा, सिंधुदुर्ग व नाशिक येथे ३ नर्सिंग कॉलेज उभारण्यात येतील
नाशिक हे हब म्हणून उभे होते आहे
रक्तदान, कँसर, थायरॉईड अशा सात विविध आरोग्य बाबींवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे
मिशन लक्षवेध योजना सरकारने सुरू केले आहे
या योजनेत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्यातील खेळाडूंना तयार करण्याचा मानस आहे
त्यात आर्चरी, टेबल टेनिस, व विविध खेळांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण देण्यात येत आहे
केंद्राने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे
त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे अभिनंदन करतो