नवी दिल्ली | ९ मे २०२५ — भारत-पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून
चंदीगड आणि अंबालामध्ये हवाई हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चंदीगडमधील वेस्टर्न कमांड आणि अंबालामधील एअरफोर्स स्टेशन यामुळे हे ठिकाण महत्त्वाचं मानलं जातं.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात, पाकिस्तान सीमेपासून २० किलोमीटर परिसरातील
गाव रिकामे करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
जैसलमेरमध्ये लष्करी तळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेतली जात आहे.
जम्मू-कश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने सात दहशतवाद्यांचा खात्मा केला
असून पाकिस्तानच्या ‘धनधार’ पोस्टवर प्रत्युत्तरात गोळीबार करण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू, पंजाब आणि राजस्थानमध्ये ११ ठिकाणी ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले.
जम्मू एअरपोर्ट आणि पठाणकोट एअरबेस सुद्धा पाकिस्तानी सुसाइड ड्रोनच्या निशाण्यावर होते.
भारताच्या डिफेन्स सिस्टीमने S-400 आणि आकाश मिसाईल
वापरून बहुतेक हल्ले निष्फळ ठरवले. पाकिस्तानचे ५० हून अधिक ड्रोन भारताने पाडले आहेत.
पठाणकोटजवळ एक पाकिस्तानी फायटर जेट पाडल्याची माहिती आहे,
मात्र यास अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.
कर्नाटकात भारतीय सैन्याला पाठिंबा दर्शवत तिरंगा यात्रा काढण्यात आली.
विविध राज्यांतील नेत्यांनी भारताच्या लष्कराशी एकजूट दाखवून देशाच्या रक्षणासाठी उभं राहण्याचा संदेश दिला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/lucknow-maharana-pratap-jayantiinimitta-tyachanya-putuyala-pushpanjali/