श्रीनगर | प्रतिनिधी
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षाबळांनी
जोरदार प्रतिकार करत निर्णायक कारवाई केली आहे.
नवी दिल्ली/कराची –
काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात विविध
पातळ्यांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. याचा थेट परिणाम पाकिस्तानच्य...