मुंबई, – गेल्या काही दिवसांपासून भारतात इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20 Petrol) वर चर्चा जोरात सुरू आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व पेट्रोल पंपांवर इथेनॉल ब्लेंड फ्यूल विक्री अनिवार्...
मुंबई, – मुंबईतील ऐतिहासिक आणि महत्त्वाचा एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या पूलला पाडून त्याच्या जागी नवीन ‘डब...
हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटीसारखा मुसळधार पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे बोरी सावंत, माटेगाव, करंजाळा इत्यादी गावांच्या शिवारातील शेतजमिन ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर देशभर तीव्र विरोध सुरू आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना, म...
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंददायी बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ योजना कार्यान्वित केल्यावर आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामी...
नवी मुंबई – नव्या मुंबई विमानतळाचे उद्घाटन २९ सप्टेंबर रोजी होणार असताना, त्याचे नाव समाजसेविका दीपा पाटील यांच्या नावावर ठेवण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी भिवंड...
ओडिसा, कंधमाल: एका शाळेच्या वसतीगृहात धक्कादायक घटना घडली आहे. फिरिंगिया तालुक्यातील सेबाश्रम शाळेत एका विद्यार्थ्याने रात्री इतर आठ विद्यार्थ्यांच्या डोळ्यात फेविक्विक टाकल्याचे स...
मुंबई – ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगें पाटील यांनी गणेशोत्सवादरम्यान आंदोलन करून सरकारला वेठीस धरलं होतं. या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला मान...