[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
वाद मिटला असं वाटत होतं, पण दोन दिवसांनी हल्ला

क्रिकेट बॅट आणि लोखंडी रॉडने युवकाला जबर मारहाण

रिसोड शहरात पुन्हा एकदा जुन्या वादातून हाणामारीची घटना घडली आहे. या हल्ल्यात एका युवकाला जबर मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही धक्कादायक घटना १८ सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सु...

Continue reading

योग गुरुची काळी बाजू -८ महिलांवर बलात्कार

१७ वर्षीय मुलीच्या धाडसी तक्रारीनंतर धक्कादायक प्रकरण उघड

कर्नाटकच्या राजधानी बंगळुरुमध्ये एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. योग शिकवणाऱ्या केंद्राचा प्रमुख असलेला योग गुरु निरंजन मूर्ती याला पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलीसह आठ...

Continue reading

मोनोरेल स्थगितीनंतर पुन्हा कधी सुरू होणार?

प्रवाशांनो, लक्ष द्या!

देशातील एकमेव मोनोरेल सेवा तात्पुरती बंद – २० सप्टेंबरपासून अमलात, पुन्हा कधी सुरू होणार? मुंबई :देशातील पहिली आणि एकमेव मोनोरेल सेवा २० सप्टेंबरपासून तात्पुरती स्थगित करण्यात येत...

Continue reading

५० वर्षांचा ज्ञानयज्ञ थांबला

इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला

पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि प्रख्यात लेखक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी (१७ सप्टेंबर) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे ...

Continue reading

लाखो प्रवाशांचा सुखकर प्रवास

बाप्पा पावला… 10 दिवसांत लालपरी!

कोकण: गणेशोत्सवासाठी कोकणात लाखो भाविकांनी सुरक्षित प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महामंडळातील एसटीने विशेष नियोजन केले. मुंबई, ठाणे आणि पालघरहून आलेल्या सुमारे ५,९६,००० प्रवाश...

Continue reading

गरिबांना स्वस्त जेवण उपलब्ध होण्याचा धोका

शिवभोजन थाळी योजना संकटात;

महाराष्ट्रातील गरिबांसाठी महाविकास आघाडीच्या काळात सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीबांना स्वस्त आणि पौष्टिक जेवण पुरवले ज...

Continue reading

महाराष्ट्रात अतिवृष्टीचा कहर

महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जबरदस्त फटका

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. जळगाव, जालना, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून जनजीवन विस...

Continue reading

हवामान खात्याचा मोठा इशारा

राज्यावर संकट!

मुंबई :राज्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी मोठा इशारा दिला आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आ...

Continue reading

विद्येचं की गुन्ह्यांचं माहेरघर?

कोथरूडमध्ये एक जण गंभीर जखमी

पुणे :नाना पेठेतील गँगवार आणि आयुष कोमकर हत्याकांडानंतर अजूनही पुणेकर पूर्ण सावरलेले नसतानाच पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने शहर हादरले आहे. कोथरूडमधील शिंदे चाळ परिसरात मध्यरात्री...

Continue reading