600 नोकऱ्यांसाठी 25,000 अर्जदार पोहोचले एअर इंडियाच्या कार्यालयात
मुंबई ही स्वप्नांची नगरी असली तरीही आज बेरोजगारीचं भयाण वास्तव समोर आलं आहे.
Air India Airport Services Ltd...
प्रशिक्षणावर तात्काळ स्थगिती, मसुरी अकादमीने परत बोलावले
महाराष्ट्र केडरची प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ झाली आहे.
वादात सापडल्यानंतर उत्तराखंडमधील मसुरी येथील...
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेली आहे.
सध्या आषाढी वारी सुरू असून यानिमित्ताने लाखो भाविक विठ्ठलाचे
दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जात असतात.
अशातच राज्य सर...
भारतात गेल्या पाच वर्षांत वाघाच्या हल्ल्यात एकूण ३०२ जणांचा बळी गेला आहे.
यातील ५५ टक्के मृत्यू हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
तर २०२३ या एका वर्षात भारतातील १६८ वाघ मृत्युमु...
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून
त्यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे मुंबईत भेट दिली.
...
राज्य सरकार आता जनतेला देव दर्शन घडविणार आहे.
पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे.
केवळ राज्यातीलच नाही तर पर राज्यातील तीर्थ स्थळांना जा...
बारामतीमध्ये अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा
आयोजित करण्यात आला होता.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीमध्ये
अनेक राजकीय गौप्यस्फोट केले.
तसेच जेष्ठ नेते शरद पवार...
योग्य ती कारवाई करणार - मुख्यमंत्री शिंदे
राज्यामध्ये विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे.
गडावर झालेल्या धार्मिक अतिक्रमणाच्या विरोधात
अनेक शिवप्रेमींनी आवाज उठवल...
पंढरपुरात मुख्यालय, ५० कोटींची तरतूद !
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल.
...
मराठा आरक्षणासाठी शांतता रॅली आणि सभा घेतल्यानंतर
आज मराठा आंदोलक मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये
रॅलीचा समारोप करण्यात आला.
त्याशिवाय आज 13 जुलै रोजी सगेसोयऱ्यांच्या अ...