मराठा आरक्षणासाठी शांतता रॅली आणि सभा घेतल्यानंतर
आज मराठा आंदोलक मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये
रॅलीचा समारोप करण्यात आला.
Related News
मनोज जरांगे पाटील यांचा लक्ष्मण हाकेंवर जोरदार हल्लाबोल; “ही कुठली पैदास?” म्हणत साधला निशाणा, सरकारलाही दिला इशारा
Manoj Jarange on ...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया; "माझी नार्को टेस्ट करा", जात पडताळणीबाबत स्पष्ट भूमिका
मनोज जरांगे यांच्या आरोपांनंतर बावनकुळे यांचे...
Continue reading
एकनाथ शिंदेंनी डबल गेम केला, विश्वासघात झाला; ‘उद्धव ठाकरे बरे म्हणण्याची वेळ आणू नका’, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल; एकनाथ श...
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा; "सरकारने मराठ्यांविरोधात नियोजित कट रचला", 2029 संदर्भातही दिला मोठा इशारा
सरकारवर गंभीर आरोप; मराठा समाजाविरोधात कट रचल्याचा दावा
मराठा आरक...
Continue reading
Manoj Jarange Patil : "सरकारविरोधात मोठी लाट येणार", कुणबी प्रमाणपत्रांवरून मनोज जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक; कुणबी नोंदी आणि जात वैधता प...
Continue reading
Manoj Jarange Patil : ‘जंतर-मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार’; मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा
Manoj Jarange Patil ...
Continue reading
मनोज जरांगे पाटलांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी? व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे राज्यात खळबळ; बीडमधील वातावरण पुन्हा तापले
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते
Continue reading
तुकाराम मुंढे यांचं जनतेकडून प्रचंड कौतुक, पण बदलीचीही कुजबुज; जरांगे म्हणाले- सरकारने त्या भानगडीत पडूच नये
मुंबई : राज्यातील भेसळखोरांविरोधात ...
Continue reading
आंदोलनानंतर सरकार-जरांगे यांच्यात सकारात्मक समन्वय
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या मुख्यमंत्री ...
Continue reading
मराठा समाजासाठी मोठा दिलासा! फडणवीस सरकारकडून 8 दमदार शैक्षणिक योजना लागू; हजारो विद्यार्थ्यांना होणार थेट फायदा
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून विविध शैक्षणिक सवलती, आरक्षण आणि श...
Continue reading
मोठी बातमी! 6 जूनच्या दिल्ली आंदोलनावर मनोज जरांगेंचे धक्कादायक भाष्य; अभिजीत दिपकेंबाबत केले सूचक वक्तव्य
मुंबई/जालना : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक
Continue reading
त्याशिवाय आज 13 जुलै रोजी सगेसोयऱ्यांच्या अटीसह मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत
अध्यादेश काढण्यासाठी सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपत आहे.
दरम्यान, रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक एकत्र येणार असून
शहरात जय्यत तयारी करण्यात आली होती.
शहरातील सिडको चौकातून सकाळी 11.30 या रॅलीला सुरुवात होऊन
नंतर क्रांती चौक येथे समारोप झाला.
चौकाचौकात रॅली ची जय्यत तयारी करण्यात आली होती.
रॅलीच्या मार्गावर 250 भोंगे, 5 हजार झेंडे लावण्यात आले असून
शहरात ठिकठिकाणी 800 बॅनर लावण्यात आले होते.
तर 13 ठिकाणी स्वागतासाठी कमानी बांधण्यात आल्या होत्या.
रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र आले असून
शहरातील वेगवेगळ्या 8 चौकांमध्ये तब्बल 300 क्विंटल जेवणाची तयारी करण्यात आली होती.
Read also: https://ajinkyabharat.com/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a0-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%82/