मराठा आरक्षणासाठी शांतता रॅली आणि सभा घेतल्यानंतर
आज मराठा आंदोलक मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये
रॅलीचा समारोप करण्यात आला.
Related News
तुकाराम मुंढे यांचं जनतेकडून प्रचंड कौतुक, पण बदलीचीही कुजबुज; जरांगे म्हणाले- सरकारने त्या भानगडीत पडूच नये
मुंबई : राज्यातील भेसळखोरांविरोधात ...
Continue reading
आंदोलनानंतर सरकार-जरांगे यांच्यात सकारात्मक समन्वय
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या मुख्यमंत्री ...
Continue reading
मराठा समाजासाठी मोठा दिलासा! फडणवीस सरकारकडून 8 दमदार शैक्षणिक योजना लागू; हजारो विद्यार्थ्यांना होणार थेट फायदा
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून विविध शैक्षणिक सवलती, आरक्षण आणि श...
Continue reading
मोठी बातमी! 6 जूनच्या दिल्ली आंदोलनावर मनोज जरांगेंचे धक्कादायक भाष्य; अभिजीत दिपकेंबाबत केले सूचक वक्तव्य
मुंबई/जालना : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक
Continue reading
900 कोटींच्या टेंडरसाठी आंदोलन? मनोज जरांगे यांच्यावर अमोल खुणे यांचे धक्कादायक आरोप; ED चौकशीची मागणी
मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे
Continue reading
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजाच्या हिताच...
Continue reading
मराठा आरक्षणाचा निर्णायक टप्पा! मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारची 5 मोठी आश्वासने
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे आमरण उपोषण; सरकारची 5 मोठी आ...
Continue reading
जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात मोठा तणाव निर्माण करत आहे. रखरखत्या उन...
Continue reading
मराठा आरक्षणासाठी निर्णायक लढा; जरांगे पाटील पुन्हा उपोषणावर
“मी उपोषण करणारच” : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मरा...
Continue reading
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले असून 30 मेपासून प्रखर उन्हात बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. सरकारला थेट इशारा देत त्यांनी अ...
Continue reading
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 30 मेपासून आमरण उपोषण सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आपल्या समाजाच्या पुढील पिढीच्या हितासाठी त...
Continue reading
त्याशिवाय आज 13 जुलै रोजी सगेसोयऱ्यांच्या अटीसह मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत
अध्यादेश काढण्यासाठी सरकारला दिलेला अल्टीमेटम आज संपत आहे.
दरम्यान, रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक एकत्र येणार असून
शहरात जय्यत तयारी करण्यात आली होती.
शहरातील सिडको चौकातून सकाळी 11.30 या रॅलीला सुरुवात होऊन
नंतर क्रांती चौक येथे समारोप झाला.
चौकाचौकात रॅली ची जय्यत तयारी करण्यात आली होती.
रॅलीच्या मार्गावर 250 भोंगे, 5 हजार झेंडे लावण्यात आले असून
शहरात ठिकठिकाणी 800 बॅनर लावण्यात आले होते.
तर 13 ठिकाणी स्वागतासाठी कमानी बांधण्यात आल्या होत्या.
रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्र आले असून
शहरातील वेगवेगळ्या 8 चौकांमध्ये तब्बल 300 क्विंटल जेवणाची तयारी करण्यात आली होती.
Read also: https://ajinkyabharat.com/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a0-%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%82/