14
May
शहीद मुरली नायक यांच्या कुटुंबासाठी परदेश यात्रा रद्द;
मुंबई | प्रतिनिधी
ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात देशभक्तीची लाट उसळली असतानाच मुंबईतील एका जोडप्याने शहीद
मुरली नायक यांच्या कुटुंबासाठी एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. स्वतःच्या परदेश द...
12
May
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून सुरू
मुंबई | ९ मे :
राज्याच्या समृद्ध इतिहासाची सैर आता ट्रेनने करता येणार आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांना,
सांस्कृतिक स्थळांना आणि तीर्थक्षेत्रांना जोडणारी ‘मराठा पर्यटन ट्रेन’ येत्य...
10
May
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
मुंबई :
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर
(PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर प्रतिहल्ला करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले.
या का...
09
May
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा
मुंबई, ९ मे २०२५ – भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
राज्यात सज्जता आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडण...
08
May
मुंबईकरांचा प्रवास महागला!
मुंबई | ८ मे २०२५ – मुंबईतील सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) या उपक्रमाने बस प्रवासाच्या त...
06
May
सुप्रीम कोर्टाचा वाहनचालकांसाठी दिलासादायक निर्णय:
LMV लायसन्सवरचालकांना आता ७५०० किलोपर्यंतच्या ट्रान्सपोर्ट वाहनांवर परवानगीमुंबई– सर्वोच्च न्यायालयाने आज लँड लाईट मोटर व्हेइकल (LMV) लायसन्सधारकांना वजनात ७५०० किलोपर्यंतची
...
06
May
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त ६ महत्त्वाचे निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र चौंडी, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या
ऐतिहासिक राज्य मंत्रिपरिषद बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. या बैठकीत पुण्यश्लोक अह...
02
May
२ हजार रुपयांच्या नोटांबाबत RBI ची मोठी घोषणा
मुंबई :
दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटला असला तरी या
नोटा अजूनही वैध चलन म्हणून ग्राह्य ...
02
May
“मुगलांवर आठ, चोलांवर फक्त एक धडा?”
मुंबई | प्रतिनिधी
चित्रपट अभिनेता आर. माधवन यांनी शालेय इतिहास पुस्तिकांतील असंतुलित अभ्यासक्रमावर नाराजी व्यक्त करत
केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. "

