मुंबई, ९ मे २०२५ – भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
राज्यात सज्जता आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत पोलिस, गुप्तवार्ता आणि नागरी प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
Related News
मोदींचं फ्रान्सच्या शाही हॉटेलमध्ये वास्तव्य! एका रात्रीचं तब्बल 9 लाखांचं भाडं; आलिशान वैभव पाहून बसाल थक्क
PM Modi France Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या
Continue reading
फेसबुकवर प्रेम, 75 दिवसांत लग्न! 'लगान' फेम अभिनेत्रीने वयाच्या 60 व्या वर्षी शास्त्रज्ञासोबत थाटला संसार
प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं अनेकदा म्हटलं जातं आणि त्याचं जिवंत उदाहरण ...
Continue reading
CEO टिम कुक यांचा मोठा खुलासा : जर तुम्ही नवीन iPhone किंवा Appleचे इतर कोणतेही उत्पादन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जगातील आघाडीची टेक क...
Continue reading
Shiv Sena UBT Split : धक्कादायक! ठाकरेंच्या शिवसेनेत 6 व्यांदा फूट; 60 वर्षांच्या इतिहासातील 6 मोठ्या बंडाची संपूर्ण कहाणी
महाराष्ट्राच्य...
Continue reading
सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देत मूर्तिजापूरात शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध रस्त्यावर टाकून...
Continue reading
भारताने नेपाळी चहावर 100% गुणवत्ता तपासणी लागू केल्यानंतर नेपाळच्या 83 चहा कारखान्यांवर संकट ओढवले आहे. 5 अब्ज रुपयांचा व्यापार धोक्यात आला असून हजारो का...
Continue reading
चतारी गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सडलेले पक्षी, मांसाचे तुकडे आणि हाडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये स...
Continue reading
समाजवादी पक्षात मोठी फूट? ईडी, घोटाळे आणि अमित शहांना पत्रामुळे वाढली राजकीय खळबळ; कॅबिनेट मंत्र्यांचा सनसनाटी दावा
समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार का...
Continue reading
राज्यात मोठा प्रशासकीय फेरबदल! 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर; विजय सिंघल, अश्विनी जोशींसह महत्त्वाच्या नियुक्त्या
महाराष्ट्र राज्य सरकारने प्रशासनात मोठा आणि महत्त्वपूर्ण फेर...
Continue reading
रातोरात ₹4,726 कोटींचा जबरदस्त फटका! पाकिस्तानशी मैत्री तुर्कीच्या Celebi ला महाग; भारताच्या एका निर्णयाने गेमच पलटलाराष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याव...
Continue reading
सोनू निगमच्या तब्येतीबाबत चिंताजनक माहिती; मानेच्या नसांचा गंभीर त्रास, MRI-CT Scan सुरू, तरीही शो रद्द करणार नाही
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वाधिक लो...
Continue reading
बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा स्तरावर मॉकड्रिल राबवणे, ब्लॅकआऊट दरम्यान वैद्यकीय
सेवांची सतत उपलब्धता, सायबर सुरक्षा उपाय, जनजागृती मोहीम, सोशल मीडियावर देशविरोधी गतिविधींवर नियंत्रण इत्यादी अनेक महत्त्वाचे निर्देश दिले.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉर रूम’ तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून,
आपत्कालीन फंड तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ब्लॅकआऊटच्या काळात रुग्णालयांच्या कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून पर्यायी वीजपुरवठा आणि गडद पडद्यांद्वारे संरक्षणाची सूचना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर देशविरोधी पोस्ट्स प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले,
तसेच सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे सायबर ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
सागरी सुरक्षेसाठी फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घेण्याचा निर्णय देखील चर्चेत आला.
Read Also : https://ajinkyabharat.com/extra-then-sasisathi-tayar-raha/