नवी दिल्ली:
जम्मू-काश्मीरमधील ताज्या दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने पाकिस्तानला सख्त इशारा दिला आहे.
भारतीय सेनेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत, आपली लढाईस सज्जता, एकता आणि ...
नवी दिल्ली / पहलगाम:
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कडक
भूमिका घेत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भारताने ‘सिंधू
श्रीनगर | प्रतिनिधी
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षाबळांनी
जोरदार प्रतिकार करत निर्णायक कारवाई केली आहे.