Sanjay Raut big statement : संजय राऊत यांनी महाविकास आघाडी अगोदरच विधानसभेच्या
विरोधी पक्षनेतेपदावर दावा ठोकला आहे. तर या नेत्याला पुन्हा एकदा मातोश्री वर यावं लागेल,
असं भाकित नाहीतर त्यांनी दावा दाखल केला आहे. काय म्हणाले राऊत?
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडी अगोदरच विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकला आहे.
संख्याबळ कमी असले तरी यापूर्वी विरोधी पक्ष नेते पद देण्याचा इतिहास त्यांनी सांगितला आणि विधानसभा
अध्यक्षांनी संविधानाआधारे निर्णय द्यावा अशी मागणी केली. त्याचवेळी त्यांनी त्यांच्या जुन्या सहकाऱ्यावर टीका केली.
काल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला राऊतांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे.
ते पुन्हा मातोश्रीवर येतील
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली होती.
योगेश कदम यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वाद उफळला. रामदास कदम यांनी ठाकरे यांना उद्ध्वस्त केले नाही
तर नाव सांगणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यांचा वक्तव्याचा समाचार घेताना, त्यांना तसे वक्तव्य करू द्या.
त्यांच्या आयुष्याचे ते ध्येय असेल, असा चिमटा राऊतांनी काढला.
आमच्यात एवढं बळ आहे की ही जी विध्वंसक शक्ती आहे जे महाराष्ट्राचा विध्वंस करायला निघालेले आहे.
दिल्लीच्या मोघलाई बरोबर हात मिळवणी करून त्यांना रोखण्याची आणि इथं संपवण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्या
नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे. हे तुमचं फडफडणं तात्पुरतं आहे.
सत्ता असल्यामुळे तुमचे फडफडणे आहे. एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल.
शिवसेना भवनाच्या दारात यावं लागेल, हे आपले भाकीत नाही तर दावा आहे, असे राऊत म्हणाले.
याचवेळी त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली.
हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पण गृहराज्यमंत्र्यांनीच या प्रकरणाला वेगळ्या पायवाटा फोडल्या आहेत.
त्यामुलीने विरोध केला नाही. त्या मुलीने प्रतिकार केला नाही, असे गृहराज्यमंत्र्यांचे म्हणणे आहे.
मग तुम्ही प्रशिक्षण द्या, असा टोला त्यांनी योगेश कदम यांना लगावला.
राज्याचे गृहराज्यमंत्री अंसवेदनशील असल्याचा आरोप राऊतांनी पुन्हा एकदा केला.
असे मंत्री या राज्याला मिळाले हे दुर्दैव असल्याचा घाणाघात त्यांनी घातला.
Read more news here :https://ajinkyabharat.com/chief-minister-devendra-fadnavisanchaya-suchnantantar-mahan-motha-motha-decision-yatya-three-mahinayat/