या योजनेला मुदतवाढ-
“प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ.
जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सध्या कठीण काळ.
Related News
राष्ट्रीय महामार्गावर कुरणखेडजवळ झालेल्या भीषण अपघातात
एका १९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
ही दुर्घटना आज दि. २ जून रोजी दुपारी साडेचार वा...
Continue reading
ज्वारी काढणीच्या कामात नागाचा साक्षात्कार
झाल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली..
सध्या ज्वारी काढणीच्या कामाला सुरुवात झाली असून
अकोला जिल्ह्यातील जनुना येथील शेतकरी अनि...
Continue reading
गुरुवारी मध्यरात्री ठीक 2 वाजता बोरगाव मंजू येथे एका टाटा सुमो गाडी मध्ये
6 गोवंश कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने कोंबून घेऊन जात होते गौरक्षकांना
माहिती मिळताच गाडीचा पाठलाग...
Continue reading
अकोट : अकोट शहरातील अंजनगाव रोड, शिवाजी हायस्कूल बाजूला राहणारे गजानन
वासुदेव वानखडे वय 59 वर्ष रोड वरून चालत जेवण करण्यासाठी घरी पाई चालत येत असताना,
मागील बाजूने येणाऱ्या ए...
Continue reading
अवैद्य बांगलादेशीय यांना शोधून शोधून दिल्ली पोलीस आज 160 जणांना देशाबाहेर पाठवले
दिल्ली पोलीस ने राजधानी मध्ये अवैद्य रित्या राहत असलेल्या 160 अवैद्य बांगलादेशी
नागरिकांची ओळ...
Continue reading
डी डी ए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी
नोकरी मिळण्याची संधी 1383 पदांवर सर्वात मोठी भरती
दिल्ली डेव्हलपमेंट ऑथोरिटी मध्ये ज्युनियर इंजिनियर सहित इतर पद...
Continue reading
अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशी धरणे आंदोलन करून
ऑफ्रोह संघटनेच्या वतीने विविध मागण्याचे निर्देशने केली.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने दिलेल्या २८ एप्रिल 2025 त्या ...
Continue reading
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम बोर्डी येथील
सातपुड्यातुन येणाऱ्या घोगा नाल्यावरील संरक्षण भिंत बांधण्यासाठी कंत्राटदाराने
मोठी नाली खोदकाम सुरू केले ...
Continue reading
अकोट : शहराल अकोला नाका ब्रिजवर पथदिवे लावणे संदर्भात 6 नोव्हेंबर 2023 रोजी
वंचित बहुजन आघाडीचे विशाल आग्रे व अक्षय तेलगोटे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.
सायंकाळच्या वेळेस...
Continue reading
अकोला जिल्ह्यात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच जिल्ह्यातील
नगरपालिका नगरपंचायत व महानगर निवडणूक संदर्भात अकोला जिल्हा
वंचित बहुजन आघाडी समन्वयक म्हणून माजी आमदार एड ...
Continue reading
मंगळवार व बुधवार अशा दोन दिवस झालेल्या ढगफुटीसदृष्य अवकाळी पावसाने
अकोला जिल्ह्यात हाहाकार उडाला असून, या पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६
हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराच...
Continue reading
राज्याच्या पोलिस विभागात अलीकडेच करण्यात आलेल्या बदली प्रक्रियेत
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे
आदेश नुकतेच जारी करण्यात आले.
यामध्ये वाहतूक शाखा प्रमुख सुनी...
Continue reading
भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास होत राहील”
रोजगार वाढवणं लक्ष्य असल्याच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.
भारतात महागाई दर किती टक्के?-
“भारतात महागाई दर 4 टक्के आहे. लोकांनी सरकारवर विश्वास दाखवलाय.
आमच्या धोरणांवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था चमकत
असल्याच निर्मला सितारमण म्हणाल्या.
बजेटमध्ये आतापर्यंत काय घोषणा?
खाद्य गुणवत्ता तपासणीसाठी 100 लॅब उघडणार.
30 लाख तरुणांच्या रोजगारासाठी केंद्र सरकारची योजना.
500 कंपन्यांमध्ये इंर्टनशिप देणार, 5 हजार महिना मिळणार.
नवे व्यवसाय करण्यासाठी तरुणांना कर्ज उपलब्ध करुन देणार.
100 शहरांमध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी योजना.
मुद्रा लोनची मर्यादा आता 20 लाख रुपये.
महिला, मुलींसाठी 3 लाख कोटीच्या योजना.
Read also: https://ajinkyabharat.com/economy-minister-nirmala-sitharaman-today-salag-satavyanda-mandanar-budget/