‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळावर जाऊन
भारतीय जवानांना उद्देशून ठाम आणि प्रेरणादायी संदेश दिला. या कारवाईनंतर पंतप्रधानांनी थेट सीमेवर
कार्यरत जवानांशी संवाद साधत त्यांच्या शौर्याचे कौतुक केले आणि पुढील धोरणाची स्पष्ट दिशा दाखवली.
Related News
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश, पाहा VIDEONarendra Modi Video : देशभरात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या मा...
Continue reading
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये राहुल गांधींची स्मृती शिंदेंना खास भेट; 3 कारणांनी VIDEO VIRAL
Revati Sule Reception : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्र...
Continue reading
TET पेपरफुटीचा धक्कादायक खुलासा; 16वा आरोपी प्रकाश पवार अटकेत, सोलापूर कनेक्शन उघड
TET Exam Scam Solapur : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी...
Continue reading
1500 आदिवासींच्या मृत्यूचा संजय राऊतांचा गंभीर दावा; ‘5 मिनिटांत बॉडी गायब होते’गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं; खा...
Continue reading
गडचिरोली आश्रमशाळेत धक्कादायक घटना; मण्यार सापाने 4 मुलींना दंश, 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत...
Continue reading
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
मोदी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर हे भारताचं ‘न्यू नॉर्मल’ आहे. आता दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना
भारत शांत बसून बघणार नाही. आम्ही आमच्या अटींवर, आमच्या वेळेनुसार आणि आमच्या पद्धतीने प्रत्युत्तर देणार आहोत.”
परमाणू धमक्यांना नाही घाबरणार!
पंतप्रधानांनी पाकिस्तानकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या अणुबॉम्बच्या धमक्यांवरही ठाम भूमिका घेतली.
“कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत आता भीक घालणार नाही. देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
सेनेच्या सामर्थ्याला सलाम
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदल यांची एकत्रित कामगिरी मोदींनी विशेषत्वाने उल्लेखली.
“वायूदलाने आकाशातून हल्ला करत संरक्षण केलं, नौदलाने समुद्रात आपली ताकद दाखवली आणि भूदलाने सीमारेषेवर अचूक लक्ष ठेवले.
बीएसएफसह इतर दलांनीही उत्कृष्ट समन्वय साधला,” असे मोदी म्हणाले.
“मला जवानांचा अभिमान आहे”
पंतप्रधानांनी विशेषतः जवानांच्या शौर्याचे कौतुक करत म्हटलं, “पाकिस्तानकडून कितीही प्रयत्न झाले,
तरी आपली लष्करी यंत्रणा अडथळ्याविना कार्यरत राहिली. मला माझ्या प्रत्येक जवानाचा अभिमान आहे.”
कारवाई थांबली, सज्जता नाही
शेवटी मोदींनी स्पष्ट केलं की भारताने सध्या केवळ कारवाई स्थगित केली आहे.
“जर पाकिस्तानकडून पुन्हा अतिरेकी कारवाया किंवा हालचाली झाल्या, तर आम्ही तत्काळ आणि ठोस प्रत्युत्तर देऊ.
जवानांनी कायम सज्ज आणि सावध राहावं, असं मी सांगतो,” असा इशारा त्यांनी दिला.
READ MORE HERE
https://ajinkyabharat.com/saryanayadhishchaya-matoshrincha-clear-sur-ball-paparch-safe-dandalan-vishwas-japan-gargcha/