‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळावर जाऊन
भारतीय जवानांना उद्देशून ठाम आणि प्रेरणादायी संदेश दिला. या कारवाईनंतर पंतप्रधानांनी थेट सीमेवर
कार्यरत जवानांशी संवाद साधत त्यांच्या शौर्याचे कौतुक केले आणि पुढील धोरणाची स्पष्ट दिशा दाखवली.
Related News
FDA चा मोठा धक्का! उद्घाटनानंतर 48 तासांत कुडाळच्या 'आपला बाजार' मॉलवर धाड; नेमकं काय घडलं ?कुडाळमधील 'आपला बाजार' मॉलचे उद्घाटन प्राजक्ता माळी यांच्या...
Continue reading
मोदींचं फ्रान्सच्या शाही हॉटेलमध्ये वास्तव्य! एका रात्रीचं तब्बल 9 लाखांचं भाडं; आलिशान वैभव पाहून बसाल थक्क
PM Modi France Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या
Continue reading
CEO टिम कुक यांचा मोठा खुलासा : जर तुम्ही नवीन iPhone किंवा Appleचे इतर कोणतेही उत्पादन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जगातील आघाडीची टेक क...
Continue reading
Shiv Sena UBT Split : धक्कादायक! ठाकरेंच्या शिवसेनेत 6 व्यांदा फूट; 60 वर्षांच्या इतिहासातील 6 मोठ्या बंडाची संपूर्ण कहाणी
महाराष्ट्राच्य...
Continue reading
समाजवादी पक्षात मोठी फूट? ईडी, घोटाळे आणि अमित शहांना पत्रामुळे वाढली राजकीय खळबळ; कॅबिनेट मंत्र्यांचा सनसनाटी दावा
समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार का...
Continue reading
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोबाईलवर मध्यरात्री अचानक इमर्जन्सी अलर्ट वाजल्यानंतर केंद्र सरकारने Cell Broadcast Alert System पुढील आदेशापर्यंत ...
Continue reading
Ladki Bahin Yojana News : अमरावती जिल्ह्यात ई-केवायसी आणि पडताळणीनंतर 33 हजार 304 महिला कायमच्या अपात्र ठरल्या आहेत. बोगस लाभार्थ्यांकडून रक्कम वसू...
Continue reading
भारतीय जहाजांवरील हल्ले थांबवा, भारताचा अमेरिकेला कठोर संदेश
भारताचा अमेरिकेला कठोर संदेश : ओमानच्या आखातात घडलेल्या एका गंभीर घटनेनंतर भारत आणि अमेरिका...
Continue reading
इराणसाठी काळरात्र? ट्रम्प यांच्या स्फोटक घोषणेने जगभरात खळबळ; मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा शिगेला
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने पुन्हा ए...
Continue reading
इराण युद्ध, होर्मुझ सामुद्रधुनीतील संकट आणि वाढत्या उत्पादनाच्या जोरावर अमेरिकेने अवघ्या 3 महिन्यांत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश ...
Continue reading
नेपाळने भारतीय आंब्यांवर बंदी घातली नाही; केंद्र सरकारचा मोठा खुलासा, अफवांवर पूर्णविराम
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांमध्ये नेपाळने भारतीय
Continue reading
मोदी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर हे भारताचं ‘न्यू नॉर्मल’ आहे. आता दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना
भारत शांत बसून बघणार नाही. आम्ही आमच्या अटींवर, आमच्या वेळेनुसार आणि आमच्या पद्धतीने प्रत्युत्तर देणार आहोत.”
परमाणू धमक्यांना नाही घाबरणार!
पंतप्रधानांनी पाकिस्तानकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या अणुबॉम्बच्या धमक्यांवरही ठाम भूमिका घेतली.
“कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत आता भीक घालणार नाही. देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
सेनेच्या सामर्थ्याला सलाम
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदल यांची एकत्रित कामगिरी मोदींनी विशेषत्वाने उल्लेखली.
“वायूदलाने आकाशातून हल्ला करत संरक्षण केलं, नौदलाने समुद्रात आपली ताकद दाखवली आणि भूदलाने सीमारेषेवर अचूक लक्ष ठेवले.
बीएसएफसह इतर दलांनीही उत्कृष्ट समन्वय साधला,” असे मोदी म्हणाले.
“मला जवानांचा अभिमान आहे”
पंतप्रधानांनी विशेषतः जवानांच्या शौर्याचे कौतुक करत म्हटलं, “पाकिस्तानकडून कितीही प्रयत्न झाले,
तरी आपली लष्करी यंत्रणा अडथळ्याविना कार्यरत राहिली. मला माझ्या प्रत्येक जवानाचा अभिमान आहे.”
कारवाई थांबली, सज्जता नाही
शेवटी मोदींनी स्पष्ट केलं की भारताने सध्या केवळ कारवाई स्थगित केली आहे.
“जर पाकिस्तानकडून पुन्हा अतिरेकी कारवाया किंवा हालचाली झाल्या, तर आम्ही तत्काळ आणि ठोस प्रत्युत्तर देऊ.
जवानांनी कायम सज्ज आणि सावध राहावं, असं मी सांगतो,” असा इशारा त्यांनी दिला.
READ MORE HERE
https://ajinkyabharat.com/saryanayadhishchaya-matoshrincha-clear-sur-ball-paparch-safe-dandalan-vishwas-japan-gargcha/