नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे भूषण गवई यांच्याबाबत संपूर्ण देशात अभिमानाची लाट आहे.
अमरावतीच्या मातीतून आलेल्या गवई यांच्या मातोश्री कमलाताई गवई याही या गौरवाच्या क्षणी भावुक झाल्या.
पण याच वेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत एक ठाम मतही मांडलं – “देशात पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात.”
Related News
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
इराणमधील महिलांचे वय, फर्टिलिटी रेट आणि सामाजिक परिस्थिती: एक सविस्तर विश्लेषण
इराण सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, आणि त्यामागे फक्त चालू युद्ध...
Continue reading
इराण-इसरायल संघर्षामुळे तेल बाजारावर तणाव; रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण-इसरायल युद्ध जागतिक अर्थव्यवस...
Continue reading
खनिज तेल संकट: होर्मुझ सामुद्रधुनी युद्धामुळे भारतासह जगावर मोठा फटका
सध्या खनिज तेलाच्या बाजारात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. इराण, अमेरिका आणि...
Continue reading
राज्य सरकारला दणका! आरटीई कायद्यातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाने स्थगित केली
आरटीई (शिक्षणाचा हक्क) कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये वंच...
Continue reading
‘The 50’ मध्ये मोठा वाद: अरबाज पटेलने शिव ठाकरेला मारली थप्पड; शोमधून तात्काळ बाहेर
रिअॅलिटी शो ‘The 50’ मध्ये दिवसेंदिवस नवे ट्विस्ट आणि वाढत चाललेले ...
Continue reading
कमलाताई म्हणाल्या, “बॅलेट पेपर म्हणजे जनतेचा खरा कौल. आधी याच पद्धतीने निवडणुका होत असत
. ईव्हीएममुळे शंका निर्माण होतात. बाबासाहेबांनी जनतेला केंद्रस्थानी ठेवलं आहे,
तर मग त्यांच्या मतदानाच्या विश्वासाला तडे का द्यायचा?”
भूषण गवई उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार असून,
त्यांच्या मातोश्रींनी केलेल्या विधानामुळे बॅलेट पेपरविषयी सुरू असलेल्या चर्चेला नवा आयाम मिळालाय.
विशेषतः महाविकास आघाडी व इतर पक्षांकडून सातत्याने ईव्हीएमविरोधात प्रश्न उपस्थित होत असताना,
एका सरन्यायाधीशाच्या घरातून आलेला हा आवाज महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
याआधी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते उत्तम जाणकर यांनी बॅलेट पेपरच्या मागणीसाठी मोठं आंदोलन केलं होतं.
आता कमलाताई गवई यांच्या वक्तव्यामुळे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या ईव्हीएम व बॅलेट पेपरवरील याचिकेच्या सुनावणीकडे देशाचे लक्ष लागून राहिलं आहे.
READ MORE NEWS
https://ajinkyabharat.com/dhavi-measure-worry-about-worry/