देशातील आणीबाणीला आज ५० वर्षं पूर्ण झाली असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी वृत्तपत्रात एक विशेष लेख लिहून काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे.
“२५ जून १९७५ हा भारतीय लोकशाहीच्या हत्येचा काळा दिवस होता,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
Related News
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
फडणवीस लेखात म्हणतात, “आणीबाणीने देशातील अनेक कुटुंबं उद्ध्वस्त केली.
संविधान आणि लोकशाही मूल्यांचा अपमान झाला. माझे वडील गंगाधरराव फडणवीस यांनाही अटक झाली होती.
आम्हाला लहान वयात त्यांच्यापासून दूर राहावं लागलं. त्यामुळे मानसिक वेदना सहन कराव्या लागल्या.”
ते पुढे म्हणतात, “लोकशाही आणि संविधानावरील श्रद्धा त्या संघर्षातून अधिक दृढ झाली.
त्या काळात संघर्ष न केला असता तर आज भारतात हुकूमशाही असती.”
फडणवीसांच्या या लेखाने पुन्हा एकदा आणीबाणीच्या काळातील आठवणींना
उजाळा दिला असून, राजकीय वातावरणात तापमान वाढवले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chhatrapati-shivaji-maharajasv-samadhan-shibir-abhiyan-la-jantecha-fils/