संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत अमित शाह अपयशी गृहमंत्री असल्याचं म्हटलं.
अमित शाह यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा घ्या,
संजय राऊत यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
Related News
शिंदे सरकारच्या योजनेनं गोची; ‘लाडक्या भावां’मुळे भलतीच अडचण; कॅबिनेटमध्ये वादळी चर्चा
मी शहाबाज बोलतोय, मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देऊ, पाकिस्तानी नंबरवरुन धमकी, पोलिस अलर्ट
मातोश्रीवर धूमधडाक्यात प्रवेश, शिवसेनेला नडले, सहाच महिन्यात ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याची भाजपात घरवापसी
तर माझं नाव शाहबाज शरीफ नाही.., भारताचं नाव घेत पाकिस्तानच्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य, पुन्हा ट्रोल
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान, म्हणाले, आमच्या सरकारने ज्या बाबी…
एक बाई काय बोलली, तुम्ही तुटून पडता? आम्ही खोलात गेलो तर… शिरसाटांचा ठाकरे गटावर पलटवार
माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? अण्णा हजारेंच्या मागणीवर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले, म्हणाले…
टॅरिफचा तडाखा! ट्रम्प यांचे नवे मनमानी फर्मान; भारतावरही टांगती तलवार, ‘करभार’ महागात पडणार
आमचा देवेंद्र अत्यंत मितभाषी; कार्यकर्त्याला मारहाण, मोहोळांचा संताप, पत्नीसह जोग कुटुंबाच्या घरी भेट
कोकणात ठाकरेंना धक्क्यावर धक्के, विनायक राऊतांच्या कट्टर समर्थकाने साथ सोडली, राणेंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील; संजय राऊत यांचा घणाघात
आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी…, रावसाहेब दानवेंची पुन्हा जीभ घसरली, म्हणाले सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी स्थिती
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत
यांनी दररोज जवान शहीद होत आहेत, असं म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह
यांचं सरकार याला जबाबदार आहे, असं संजय राऊत म्हणाले.
अमित शाह पूर्ण ताकद आमच्यासोबत लढण्यासाठी लावत आहेत.
यामुळं दहशतवादी सुटलेत, जम्मू काश्मीर असो की मणिपूर असो
अमित शाह जबाबदार आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
अमित शाह यांनी राजीनामा द्यायला हवा किंवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा घ्यावा,
असं संजय राऊत म्हणाले. थोडी जरी नैतिकता असेल
तर अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय.
जम्मू काश्मीरमध्ये दोडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये
चकमक झाली होती. यामध्ये एका कॅप्टनसह चार जवान शहीद झाले होते.
यामुद्यावरुन संजय राऊत यांनी केंद्र सरकावर हल्ला चढवला.
अमित शाह पूर्णपणे अयशस्वी गृहमंत्री आहेत.
त्यांचे देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष नाही.
देशाच्या सुरक्षेकडे लक्ष नाही फक्त निवडणूक लढा, निवडणूक जिंका, इथं तिथं दबाव आणा ,
आपल्या विरोधकांना संपवा असा प्रकार सुरु आहे.
देशाच्या विरोधकांना संपवा, असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं.
तुमच्यात हिम्मत असेल तर आपले जवान दररोज शहीद आहेत.
तुम्ही कीर्तीचक्र द्याल, पण यानं काही होत नाही. आम्ही त्या जवानांच्या
बलिदानाला शहादत म्हणू पण दररोज जवान शहीद होत आहेत,
असं संजय राऊत म्हणाले. जवानांच्या हत्येला मोदी शाहांचं सरकार जबाबदार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं.
नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यापासून 40 जवानांच्या हत्या झाल्या आहेत.
हत्या म्हणतोय मी, बलिदान, हौतात्म्य मान्य आहे पण या हत्यांना
देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत.
नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा.
अमित शाह हे अपयशी गृहमंत्री आहेत, त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-narendra-modis-ashadhi-ekadashiya-marathmola-good-wishes/