आलेगावातील बस निवारा बनला जीवघेणा संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष
आलेगाव दि.४
प्रतिनिधी येथील प्रवाशी निवाऱ्याची दयनीय अवस्था झाली असून सदर निवारा केंव्हाही प्रवाशांच्या अंगावर पडून
Related News
चान्नी – स्थानिक जय बजरंग युवक मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जय बजरंग कला महाविद्यालयातील एड्स जनजागृती कार्यक्रम अत्यंत यश...
Continue reading
अकोला –शहराच्या विकासासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही अकोला आजही स्वच्छतेपासून रस्त्यांपर्यंत आणि वाहतूक व्यवस्थेपासून नागरिकांच्या मूलभूत गरजांपर्यंत गंभीर समस्यांनी...
Continue reading
गेल्या 13 वर्षांपासून रखडलेला नरनाळा महोत्सव यंदा पुन्हा सुरू, शहानूर–पोपटखेड रस्त्याच्या कामावर नागरिक नाराज
अकोला : गेल्या 13 वर्षांपासून विविध कारणांमुळे स्थगित झालेला
Continue reading
Bigg Boss 19 Grand Finale : बिग बॉस 19 चा भव्य ग्रँड फिनाले आज! कोण होणार विनर? कुठे आणि किती वाजता पाहाल शो?
Bigg Boss 19 Grand Finale : देशातील...
Continue reading
‘कुबूल है’ ते ‘सात फेरे’पर्यंत! बिग बॉस फेम सारा खानचा कृष्ण पाठकसोबत दोन्ही परंपरांत विवाहसोहळा
टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शो बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या परिचयाला आलेली लोकप्रिय अभिन...
Continue reading
माधुरी दीक्षित आणि डॉ. शिरीराम नने : अमेरिकेतील शांत जीवनानंतर भारतात परतण्यामागील कथा
बॉलिवूडची ‘नृत्याची राणी’ माधुरी दीक्षित हे 1990 च्या दश...
Continue reading
लहान मुलांना सर्दी-खोकला झाल्यास वाफ देणे योग्य की अयोग्य? डॉक्टर हिमांशू भदानी यांचा सल्ला
हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला की लहान मुलांमध्ये सर्दी-खोकला
Continue reading
सावधान! प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे होऊ शकते गंभीर आजाराचे कारण
आजकाल आपण सर्वच प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करतो, विशेषतः पाणी, रस, सॉफ्ट ड्र...
Continue reading
जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक यांचे लिखाण आजही प्रेरणादायी – अकोट तालुक्यात स्मृतिदिन कार्यक्रम
अकोट: जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक
Continue reading
जागतिक स्तरावर चमकलेले 4 भारतीय पदार्थ : अमृतसरी कुलचा, बटर चिकन, ह्यदराबादी बिर्याणी आणि शाही पनीर ‘टेस्ट अॅटलस’च्या टॉप १०० पदार्थांच्या यादीत स्थान मिळवले
भारतीय खाद्यसंस्कृती ...
Continue reading
मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन पुरातन प्रवाशी निवारा बांधण्याची गरज आहे.
पातूर तालुक्यातील आलेगाव येथील प्रवाशांना बसच्या प्रतिक्षे करीता पूर्वी काळी बांधलेल्या प्रवासी निवाऱ्याची
गेल्या काही वर्षापासून दयनीय अवस्था झाली असून निवाऱ्यावरील सिमेंटचे पत्रे तुटलेले असून पत्र्याखालील लाकडी जोडणी तुटलेली आहे.
त्यामुळे,सदर प्रवाशी निवारा हा केंव्हाही प्रवाशांच्या अंगावर कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे.
दि ३ फेब्रुवारी रोजी अनेक महिला प्रवाशी बसच्या प्रतीक्षेत बसलेल्या असताना,माकडांच्या झुंडीने सदर प्रवाशी निवाऱ्यावर तांडव घातला
असता प्रवासी निवार्यावरील टिन पत्रे जोरात हलले त्यामुळे,सदर निवारा अंगावर पडेल या भीतीने सर्व महिला प्रवाशांनी तेथून पळ काढून बाहेर थांबल्या.
या गंभीर बाबी कडे संबंधित प्रशासनाने वेळीच दखल घेऊन दयनीय प्रवाशी निवार्याचे तात्काळ बांधकाम करावे.
तसेच सद्या उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असून प्रवाशांना सावलीची आणि बसण्याची सोय असणे गरजेचे आहे.
दयनीय अवस्थेत असलेल्या प्रवाशी निवार्या बाबत आगर क्रमांक १ चे आगर प्रमुख बुंदे यांचे सोबत भ्रमध्वनी द्वारे संपर्क केला
असता सदर प्रवाशी नीवाऱ्या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहारा द्वारे कळवणार असल्याचे आगार प्रमुख बुंदे यांनी सांगितले.
Visit for more news: https://ajinkyabharat.com/mundgaon-grampanchayaticha-ghankchara-administration-scam-ughd-24-lakhs-bills/