आलेगावातील बस निवारा बनला जीवघेणा संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष
आलेगाव दि.४
प्रतिनिधी येथील प्रवाशी निवाऱ्याची दयनीय अवस्था झाली असून सदर निवारा केंव्हाही प्रवाशांच्या अंगावर पडून
Related News
अकोला : 24 जूनच्या भीषण वादळात बाहेकर कुटुंबाचे छप्पर उडाले; 3 पत्रे उडून संसार उद्ध्वस्त
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दातवी गावात 24...
Continue reading
लाचेच्या जाळ्यात अडकले मुद्रांक जिल्हाधिकारी : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau - ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे महसूल...
Continue reading
अकोला : श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश
श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या धार्म...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
अकोला : दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशन, अकोला आणि तारा प्रीमियम एक्झिबिशन य...
Continue reading
अकोला : मराठा सेवा मंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायणराव शामराव गारोळे यांचे शुक्रवार, १९ जून रोजी वयाच्या ७१ व्या वर...
Continue reading
सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देत मूर्तिजापूरात शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध रस्त्यावर टाकून...
Continue reading
चतारी गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत सडलेले पक्षी, मांसाचे तुकडे आणि हाडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये स...
Continue reading
राज्यात मोठा प्रशासकीय फेरबदल! 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर; विजय सिंघल, अश्विनी जोशींसह महत्त्वाच्या नियुक्त्या
महाराष्ट्र राज्य सरकारने प्रशासनात मोठा आणि महत्त्वपूर्ण फेर...
Continue reading
अकोला : महाराष्ट्रातील वीज वितरण व्यवस्थेमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सध्या राज्यभरात सुरू असून, अकोला शहर आणि जिल्ह्यात या मोहिमेवरून मोठा...
Continue reading
अधिक मासातील धार्मिक स्नान ठरले जीवघेणे; मुलाला वाचवताना आईचाही मृत्यू, समशेरपूर गाव शोकसागरात
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपू...
Continue reading
मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे.तरी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन पुरातन प्रवाशी निवारा बांधण्याची गरज आहे.
पातूर तालुक्यातील आलेगाव येथील प्रवाशांना बसच्या प्रतिक्षे करीता पूर्वी काळी बांधलेल्या प्रवासी निवाऱ्याची
गेल्या काही वर्षापासून दयनीय अवस्था झाली असून निवाऱ्यावरील सिमेंटचे पत्रे तुटलेले असून पत्र्याखालील लाकडी जोडणी तुटलेली आहे.
त्यामुळे,सदर प्रवाशी निवारा हा केंव्हाही प्रवाशांच्या अंगावर कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे.
दि ३ फेब्रुवारी रोजी अनेक महिला प्रवाशी बसच्या प्रतीक्षेत बसलेल्या असताना,माकडांच्या झुंडीने सदर प्रवाशी निवाऱ्यावर तांडव घातला
असता प्रवासी निवार्यावरील टिन पत्रे जोरात हलले त्यामुळे,सदर निवारा अंगावर पडेल या भीतीने सर्व महिला प्रवाशांनी तेथून पळ काढून बाहेर थांबल्या.
या गंभीर बाबी कडे संबंधित प्रशासनाने वेळीच दखल घेऊन दयनीय प्रवाशी निवार्याचे तात्काळ बांधकाम करावे.
तसेच सद्या उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असून प्रवाशांना सावलीची आणि बसण्याची सोय असणे गरजेचे आहे.
दयनीय अवस्थेत असलेल्या प्रवाशी निवार्या बाबत आगर क्रमांक १ चे आगर प्रमुख बुंदे यांचे सोबत भ्रमध्वनी द्वारे संपर्क केला
असता सदर प्रवाशी नीवाऱ्या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहारा द्वारे कळवणार असल्याचे आगार प्रमुख बुंदे यांनी सांगितले.
Visit for more news: https://ajinkyabharat.com/mundgaon-grampanchayaticha-ghankchara-administration-scam-ughd-24-lakhs-bills/