जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत
भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाक अधिकृत काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत.
या कारवाईनंतर देशभरात भारतीय सैन्याच्या धाडसी भूमिकेचे स्वागत होत आहे.
Related News
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती...
Continue reading
Metro Pillar Collapse Mumbai घटनेत मुलुंड येथे मेट्रो लाइन 4 चा स्लॅब रिक्षा व वाहनांवर कोसळून 3-4 जखमी. बांधकाम सुरक्षा, वाहतूक क...
Continue reading
सांगली जिल्हा परिषदेतील राजकीय भूकंप: शिंदे गट आणि अजित पवार गट महाविकास आघाडीसोबत युती करणार?
सांगली – राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी हलचल पाहायला मिळत आहे.
Continue reading
आशियामध्ये युद्धाचा भडका? चीन–जपान संघर्ष तणावाची स्थिती निर्माण
आशियातील दोन महाशक्तींपैकी चीन आणि जपान यांच्यातील राजनैतिक वाद पुन्हा एकदा उच्च...
Continue reading
दररोज २–३ कप Coffee पिल्याने डिमेन्शियाचा धोका कमी होतो, पण एक अट आहे!
Coffee प्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामाच...
Continue reading
‘The 50 ’: रिद्धी डोगरा सांगते का बरेच लोक रिअॅलिटी शोपासून दूर राहतात; ट्रोलिंग आणि तुलना याबद्दल उघडपणे बोलल्या
टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट क्षेत्रात आपली कामगिरी सिद्ध केलेली अभि...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : करण-प्राजक्ताचा गुपचूप रोमान्स; घरात फुलत आहे प्रेम
Bigg Boss Marathi 6 ने चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा अधिराज्य ग...
Continue reading
अकोला शहरात याचे पडसाद उमटले असून शिवसेना पक्षातर्फे भारतीय सैनिकांच्या शौर्याचे स्वागत करत जल्लोष करण्यात आला.
कार्यकर्त्यांनी लाडू वाटून आपल्या आनंदाची आणि अभिमानाची भावना व्यक्त केली.
यावेळी भारतमाताची जयघोष, सैनिकांना सलाम आणि देशभक्तिपर घोषणा देण्यात आल्या.
शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी म्हणाले, “भारतीय लष्कराने जी कारवाई केली आहे,
ती प्रत्येक देशभक्त नागरिकाच्या भावना व्यक्त करणारी आहे. अशा धाडसी निर्णयामुळेच भारत आज सुरक्षित आहे.”
भारताने बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, कोटली, सियालकोट यांसारख्या पाकिस्तानच्या आतल्या भागात घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
ही कारवाई पहिल्यांदाच पाकिस्तानच्या 100 किमी आत जाऊन पार पडली आहे.
यामुळे भारतीय नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून,
अनेक ठिकाणी सैनिकांचे अभिनंदन आणि शौर्यदिन साजरे करण्यात येत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/hi-action-tambu-new-operation-sindoorwar-shaheed-lieutenant-vinay-narwal-yanchaya-wife-himanshi-yanchi-emotional-response/