अकोला शहरातील खडकी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या गोडाऊनला रविवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास गोडाऊनमधून धूर निघताना दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
आग लागल्यानंतर प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्निशामन दलाची गाडी सुमारे एक तास उशिराने घटनास्थळी पोहोचल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. याशिवाय आलेला अग्निशामन बंब निकामी असल्याची माहितीही समोर आली असून त्यामुळे आग विझविण्यात फारसा उपयोग झाला नाही.दरम्यान, मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Related News
कोल्हापूर जिल्ह्यातील पुलाची शिरोली गावात घडलेल्या एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना ...
Continue reading
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून, रिक्षा, टॅक्सी तसेच ओला-उबेर चालकांसाठी मराठी बोलणे बंधनकारक करण्याच्य...
Continue reading
अकोल्यातील भोंदू बाबाचा धक्कादायक अघोरी प्रकार उघड; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ, गुन्हा दाखल
महाराष्ट्र राज्याला पुरोगामी विचारांची परंपरा लाभलेली असली...
Continue reading
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज 23 एप्रिल 2026 रोजी मतदान प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडत आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, एकूण 7 उमेदव...
Continue reading
Kolhapur Crime प्रकरणात दारूच्या व्यसनातून निर्माण झालेल्या वादातून वडिलांनीच आपल्या मुलाची हत्या केल्याची संतापजनक घटना कोल्हापुरात घडली. संपूर...
Continue reading
राज्यातील उष्णतेचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला शहरात आज दिवसभर उष्णतेने अक्षरशः कहर केला. तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्यान...
Continue reading
अकोला जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावेळी मात्र एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे हा मुद्दा अधिकच गंभीर झाला...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील वारखेड परिसरात वाघाच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १८ एप्रिल रोजी पहाटे घडलेल्या ताज्या घटनेने ...
Continue reading
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संपाची घोषणा करण्यात आली असून, सुमारे १७ लाख कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. मंत्राल...
Continue reading
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी देवी मंदिर परिसरात स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी प्रशासनाने मोठी मोहीम हाती घेतली...
Continue reading
नांदेड शहरातून एक अत्यंत वेदनादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील देगलूर नाका परिसरात महापालिकेच्या नाल्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून चार अल्प...
Continue reading
read also : https://ajinkyabharat.com/aditi-sarangdhars-powerful-avatar-as-a-villain-in-sanai-choghade/