वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीच्या घटनेवर आदित्य ठाकरेंचा संताप
वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत
एकूण 9 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहेत. यातील
Related News
Vikram-1 Launch : भारताच्या अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटमधून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
Vikram-1 Launch यशस्वी...
Continue reading
रिकाम्या पोटी दालचिनीचं पाणी प्यायल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध घरगुती उपायांचा अवलंब करतात. ...
Continue reading
सकाळी कोमट पाण्यात मध पिण्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या विज्ञान काय सांगतं
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मध मिसळून पिणे हा...
Continue reading
सोनम वांगचूक प्रकरणावर उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं?’
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यक...
Continue reading
सोनम वांगचूक रुग्णालयात; ‘माझ्या परवानगीशिवाय कोणतेही औषध देऊ नका’, पत्नी गीतांजली यांची सफदरजंग रुग्णालयाला विनंती
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक
Continue reading
अशोक खरात प्रकरणात ईडीचे 3 हजार पानी आरोपपत्र; 42.88 कोटींच्या कथित गैरव्यवहारांचा दावा, पत्नीचाही आरोपी म्हणून उल्लेख
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
Japan Open 2026 : पी. व्ही. सिंधूची दमदार कामगिरी; ऑलिम्पिक विजेत्या चेन युफेईवर मात करत अंतिम फेरीत धडक
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू...
Continue reading
इराण-अमेरिका तणाव आणखी वाढला; ड्रोन पाडल्याचा इराणचा दावा, तेलवाहू टँकर दुर्घटनेमुळे होर्मुझ सामुद्रधुनीवर चिंता
मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस वाढत असून इराण आणि अमेरिका यांच्याती...
Continue reading
डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकावर मोदी सरकारला दिलासा? पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजपसाठी सकारात्मक संकेत
संसदेच्या 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी...
Continue reading
सलमान खाननंतर आता आमिर खानलाही धमकी? सोशल मीडियावरील दाव्यांमुळे खळबळ; पोलिसांकडून पडताळणी सुरू
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्याबाबत सोशल मीडियावर समो...
Continue reading
रामरक्षा आंदोलनापूर्वी नागपूरात मोठी राजकीय हालचाल; बावनकुळे-फडणवीस भेटीने चर्चांना उधाण
रामरक्षा आंदोलनापूर्वी मोठी राजकीय घडामोड : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडणाऱ्या वेगव...
Continue reading
सोनम वांगचूक प्रकरणावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठीच ही कारवाई’
दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या उपो...
Continue reading
काहींचे तर अक्षरश: कपडे फाटले आहेत. 2 जण गंभीर जखमी आहेत.
सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात
आलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वेचे अपघात
होत आहेत. यावरून आता विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांना घेरलं आहे. ठाकरे
गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर हल्लाबोल
केला आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत आदित्य ठाकरेंनी लिहलं आहे,
‘आपल्या ‘रील’मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम करायला हवं.
सध्याचे रेल्वेमंत्री किती हतबल आहेत, हे वांद्रे येथील घटनेवरून दिसून येते.
भाजपने अश्विनी वैष्णव जी यांना निवडणुकीसाठी भाजप महाराष्ट्राचे प्रभारी
बनवले आहे, परंतु दर आठवड्याला काही ना काही रेल्वे दुर्घटना आणि
अपघात घडत आहेत. आपल्या देशाला अशा असमर्थ मंत्र्यांच्या हातात देणं,
हे लज्जास्पद आहे.’ मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेमध्ये
चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरीची
घटना घडली. रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेतील सर्व
जखमींवर भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दिवाळी आणि छट
पूजेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते.
त्यामुळे वांद्रे ते गोरखपूर रेल्वेतून जाण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती.
याच गर्दीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली.
Read also: https://ajinkyabharat.com/be-careful-giving-chips-and-cold-drinks-to-children/