यंदा उदयास आलेल्या तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारांची घोषणा
करण्यात आली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू
शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील परिवर्तन
Related News
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
इराणमधील महिलांचे वय, फर्टिलिटी रेट आणि सामाजिक परिस्थिती: एक सविस्तर विश्लेषण
इराण सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, आणि त्यामागे फक्त चालू युद्ध...
Continue reading
इराण-इसरायल संघर्षामुळे तेल बाजारावर तणाव; रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण-इसरायल युद्ध जागतिक अर्थव्यवस...
Continue reading
खनिज तेल संकट: होर्मुझ सामुद्रधुनी युद्धामुळे भारतासह जगावर मोठा फटका
सध्या खनिज तेलाच्या बाजारात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. इराण, अमेरिका आणि...
Continue reading
राज्य सरकारला दणका! आरटीई कायद्यातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाने स्थगित केली
आरटीई (शिक्षणाचा हक्क) कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये वंच...
Continue reading
‘The 50’ मध्ये मोठा वाद: अरबाज पटेलने शिव ठाकरेला मारली थप्पड; शोमधून तात्काळ बाहेर
रिअॅलिटी शो ‘The 50’ मध्ये दिवसेंदिवस नवे ट्विस्ट आणि वाढत चाललेले ...
Continue reading
आघाडीने आपल्या 8 उमेदवारांची नावे जाहीर केली असून
स्वाभिमानीच्या 2 उमेदवारांची नावे उद्या 22 ऑक्टोबर रोजी
जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान, परिवर्तन महाशक्तीकडून
जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत आमदार बच्चू कडू यांचं
नाव असून बच्चू कडू यांना अचलपूर मतदारसंघातून प्रहारच्या
चिन्हावर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
व्हिजन महाराष्ट्र म्हणून बाकीच्या राज्याने आदर्श घ्यावा असं
कोणताही पायाभर आराखडा आपल्याकडे नाही, म्हणून परिवर्तन
महाशक्तीची निर्मिती झाल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं.
तसेच, परिवर्तन महाशक्ती आघाडीला चांगल्या प्रतिक्रिया
मिळाल्या असून आज आम्ही महाशक्तीचे उमेदवार जाहीर करत
असल्याचे सांगत आमदार बच्चू कडू यांनी स्वत:ची उमेदवारी
जाहीर केली. परिवर्तन महाशक्ती वैचारिक परिवर्तन आहे,
आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. तर, महायुतीतील एक
जण बाहेर जाण्याची शक्यता आहे, असा दावाही आमदार बच्चू
कडू यांनी केला आहे. दरम्यान, भाजपने 99 उमेदवारांची पहिली
यादी जाहीर केली असून अचलपूर मतदारसंघातून प्रवीण तायडे
यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/bjps-cautious-role-in-murtijapur-akot-akola-west/