दिल्ली सरकार कोरोना महामारीदरम्यान आपला जीव गमावलेल्या
पाच जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपये देणार आहे.
मुख्यमंत्री अतिशी यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी
Related News
अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का…
बी जे पी चा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण?
“पूर्णपणे बिनबुडाचे आरोप” — राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग’ दाव्यावर…
उभ्या असलेल्या ट्रक ट्रॉली आग लागल्या प्रकरणी पातुर पोलिसात तक्रार
अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात
अकोट नगर परिषद कृती आराखड्यात जिल्ह्यातून प्रथम
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोमात!
दिल्लीत परतली उकाड्याची लाट; पारा ४० पार, उष्णतेच्या लाटेचा इशारा
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा
दुचाकी अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; दानापूर परिसरात शोककळा
अकोट-अंजनगाव रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकने ट्रॅक्टर व विटांचा ढिगार उडवला, सुदैवाने जीवितहानी नाही
आदिवासी हक्कांसाठी अनुसूचित जमाती आयोग महत्त्वाचे पाऊल
दिल्ली सरकारने कोरोना महामारीत जीव गमावलेल्या 92
जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत केली होती.
कोरोना महामारी हे संपूर्ण मानवतेसाठी एक भयंकर संकट होते –
यावेळी मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, दिल्लीतील
लोकांनी कोरोना महामारीदरम्यान आपल्या जीवाची परवा न
करता, मानवता आणि समाजाच्या रक्षणासाठी काम केले आणि
बलिदान दिले. दिल्ली सरकार त्यांना सॅल्यूट करते. या रकमेने
मृतांच्या कुटुंबीयांचे झालेले नुकसान नक्कीच भरून निघू शकत
नाही. मात्र, यामुळे त्यांना सन्मानाचे जगण्यासाठी नक्कीच मदत
होऊ शकते. कोरोना महामारी हे संपूर्ण मानवतेसाठी एक भयंकर
संकट होते. “या संकटाने सर्वांच्याच मात दहशत निर्माण केली
होती. मात्र, आपले डॉक्टर, मेडिकल स्टाफ, सहायक स्टाफ आणि
स्वच्छता कर्मचाऱ्यांसह हजारो लोकांनी रात्रंदिवस काम करून या
महामारीचा सामना करण्याचे काम केले. यात अनेकांना आपला
जीवही गमवावा लागला. सरकार या लोकांच्या कुटुंबीयांसह
नेहमीच खांद्याला खांदा लावून उभे आहे,” असेही आतिशी
म्हणाल्या.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-modi-will-give-11000-crores-gift-to-maharashtra-today/