नेपाळची राजधानी काठमांडू येथील सखल भाग रविवारी
मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी भूस्खलन
झाले. ज्यामुळे देशातील विविध भागातील नागरिकांना मोठ्या
Related News
इराणसाठी काळरात्र? ट्रम्प यांच्या स्फोटक घोषणेने जगभरात खळबळ; मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा शिगेला
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने पुन्हा ए...
Continue reading
इराण युद्ध, होर्मुझ सामुद्रधुनीतील संकट आणि वाढत्या उत्पादनाच्या जोरावर अमेरिकेने अवघ्या 3 महिन्यांत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश ...
Continue reading
नेपाळने भारतीय आंब्यांवर बंदी घातली नाही; केंद्र सरकारचा मोठा खुलासा, अफवांवर पूर्णविराम
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांमध्ये नेपाळने भारतीय
Continue reading
लंडनमध्ये मराठी कुटुंबाचा गूढ अंत; अदिती परळकर, राकेश पै आणि मुलगा सिड यांचा दुर्दैवी मृत्यू
लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका मराठी कुटुंबाच्या गू...
Continue reading
उन्हाळ्यात वजन कमी करायचे आहे? आहारात समाविष्ट करा सत्तूपासून बनणारे हे 6 पौष्टिक पदार्थ
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि आरोग्याला पोषक ठरणारे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल अस...
Continue reading
केरळ कार अपघातातील हृदयद्रावक कहाणी; ऐनवेळी कार बदलल्याने 6 वर्षीय मुलगी बचावली, पती-पत्नीसह तिघांचा मृत्यूकोझिकोड/दुबई : आयुष्यातील काही क्षण असे...
Continue reading
‘Peddi’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; अवघ्या चार दिवसांत 233 कोटींचा टप्पा पार
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘
Continue reading
व्यस्त आठवड्यात झटपट बनवा पारंपरिक राजस्थानी पापडची भाजी; चव, परंपरा आणि सोपेपणाचा अनोखा संगम
व्यस्त दिवसांसाठी झटपट पापडची भाज...
Continue reading
IMD चा मोठा इशारा! मान्सूनचा तडाखा वाढणार; मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाने अनेक राज्यांना अलर्ट
IMD चा मोठा इशारा! पुढील 96 तास मुसळधार प...
Continue reading
Ladki Bahin Yojana तील पात्र महिलांना मोठा दिलासा? बच्चू कडूंचा सरकारला 30 जूनपर्यंत अल्टिमेटम
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री Lad...
Continue reading
राघव चड्ढा यांना मंत्रिपदाची लॉटरी? मोदी मंत्रिमंडळ विस्तारात पंजाबच्या दोन मोठ्या नेत्यांची नावे चर्चेत
राघव चड्ढा यांना मंत्रिपदाची संधी? मोदी सर...
Continue reading
वजनापलीकडील धोका! दीर्घकालीन सूज कशी बिघडवते यकृत, हृदय आणि रक्तातील साखरेचे आरोग्य?
मधुमेह, फॅटी लिव्हर आणि हृदयविकार यांसारख्या आजारांबाबत चर्चा झाली की बहुतेक वेळा लक्ष शरीराच्...
Continue reading
प्रमाणावर हानी पोहोचली. हाती आलेल्या माहितीनुसार, देशातील
विविध भागात महापूर आला आहे. ज्यामुळे शेकडो नागरिकांचा
मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक बेपत्ता आहेत. जून ते सप्टेंबर
दरम्यान पडणारा मान्सून पाऊस अनेकदा संपूर्ण दक्षिण
आशियामध्ये प्राणघातक पूर आणि भूस्खलन घडवून आणतो.
पाठिमागिली काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांवरुन निर्सर्गाचा एक
पॅटर्न निरीक्षकांच्या लक्षात आले आहे. दरम्यान, तज्ञांनी असा
इशारा दिला आहे की हवामान बदलामुळे या आपत्तींची वारंवारता
आणि तीव्रता वाढत आहे. नद्या ओसंडून वाहत आहेत आणि रस्ते
आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
त्याचाच एक परिणाम म्हणून पूर्व आणि मध्य नेपाळचा मोठा भाग
शुक्रवारपासून पाण्याखाली गेला आहे. मान्सून पावसामुळे नैसर्गिक
अढथळे निर्माण होत असल्याने मदत पोहचविण्यास विलंब होतो
आहे. परिणामी मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते. पोलिस प्रवक्ते
दान बहादूर कारकी यांनी ए. एफ. पी. ला सांगितले की बेपत्ता
व्यक्तींचा शोध सुरू आहे आणि आणखी बरेच जण दुर्गम भागात
अडकले असण्याची शक्यता आहे. मृतांची संख्या 101 वर
पोहोचली असून 64 जण बेपत्ता असल्याची अधिकृत माहिती
आहे. पण, अद्याप माहिती उपलब्ध नसलेल्या पण बेपत्ता
असलेल्यांची संख्या शेकडोंमध्ये असू शकते. आमचे शोध आणि
बचाव कार्य प्रभावित भागात सुरू आहे. स्थानिक हवामान
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काठमांडूमध्ये केवळ 24 तासांत
240 मिलीमीटर पाऊस पडला, जो 1970 नंतर शहरातील
सर्वाधिक नोंद झालेला पाऊस आहे. बागमती नदी आणि तिच्या
उपनद्या ओसंडून वाहू लागल्या, त्यामुळे जवळपासची घरे आणि
वाहने पाण्याखाली गेली, ज्यामुळे रहिवाशांना उंचावर स्थलांतरीत
व्हावे लागले. मदत पथकाने आतापर्यंत 3,300 लोकांची सुटका
केली आहे, परंतु अनेक भाग अजूनही पाण्याखाली आहेत.
बचावकार्यात मदत करण्यासाठी हेलिकॉप्टर्स आणि मोटार
बोटींसह 3,000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात
आले आहेत आणि वाचलेल्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी
राफ्टचा वापर केला जात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/covid-warrior-family-members-one-crore-rupees-cm-atishi/