गणपती विसर्जनाच्या दिवशीच सकाळपासून मुंबईत
जिओचे सर्व्हर डाऊन झाले आहे. जिओ मोबाईलचे
नेटवर्क डाऊन झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर
Related News
चपली कबाबला ‘चपली’ का म्हणतात? नावामागची खरी कहाणी
तुम्ही कधी गरमागरम चपली कबाबचा घास घेताना मनात विचार केला आहे का – या स्वादिष्ट पदार्थाला ‘चपली...
Continue reading
सकाळी उठल्यावर प्रथम हे काम करा, दिवसभर राहाल उत्साही आणि त्वचाही चमकदार
आरोग्य तज्ञांचा सल्ला असा आहे की सकाळी उठल्यावर पहिलं काम म्हणजे एक ग्लास पाणी ...
Continue reading
चेन्नईत विद्यार्थिनी मयुरी चौधरीचा दुर्दैवी मृत्यू, राज्यभरात हळहळ
चेन्नई – महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील रहिवासी, २६ वर्षीय मयुरी चौधरी...
Continue reading
तुमच्या डेबिट कार्डात 10 लाखांपर्यंत मोफत विमा – जाणून घ्या संपूर्ण माहिती
आपल्या डेबिट कार्डचा उपयोग फक्त एटीएममधून पैसे काढण्यासाठी किंवा दुकाना...
Continue reading
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 : महायुती सरकारकडून लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर हालचाली
उद्यापासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 सुरू होणार आहे. या अधिवेशनाला राज्याच्या अर्थसंकल्पी...
Continue reading
मोठ्या बँकेतील FD सुरक्षित नाही? जाणून घ्या ५ लाखांच्या नियमाची खरी परिस्थिती
भारतामध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD) ही एक पारंपरिक, ...
Continue reading
भाज्यांचा रस – नैसर्गिक सौंदर्यासाठी अनमोल
आजच्या जलद जीवनशैलीत तंत्रज्ञान, प्रदूषण आणि अपुरी झोप यामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत ...
Continue reading
अमेरिकेचा टॅरिफ प्लॅन फसला, ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका; भारतासाठी येत आहे मोठी गुड न्यूज
अमेरिकेच्या राष्ट्...
Continue reading
याबाबत आपल्या व्यथा मांडल्या. जिओच्या नेटवर्कवरुन
कॉल, मेसेज कोणत्याही प्रकारची सेवा सुरु नाही. याशिवाय,
जिओचे इंटरनेटही डाऊन झाले आहे. त्यामुळे जिओचे युजर्स
अडचणीत सापडले आहेत. हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी किती
वेळ लागणार, याबाबत जिओकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण
देण्यात आलेले नाही. सध्या सोशल मीडियावर #Jiodown हा
हॅशटॅग ट्रेंड होत आहे. Reliance Jio चं नेटवर्क गेल्या 1
तासापासून डाऊन आहे. त्यामुळे Jio युजर्सची अनेक कामं
रखडली आहेत. एका युजरने एक्सवर पोस्ट करत माहिती दिली
आहे की, IDC (डेटा सेंटर) मध्ये लागलेल्या आगीमुळे जिओ सेवा
बंद झाली आहे. येथे दुरुस्तीचं काम सुरु आहे. लवकरच नेटवर्क
सुरळित होईल. मात्र अद्याप Reliance Jio ने याबाबत
कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे युजर्स नेटवर्क
कधी सुरळित होणार याबाबत विचारणा करत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/delhi-aap-leader-and-minister-atishi-will-take-oath-as-chief-minister/