मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे
अमरनाथ यात्रा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे.
Related News
सानंदांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी ( अजित पवार ) मध्ये प्रवेश
आसाममध्ये उंदरांचा कहर :
इतिहासात १६ एप्रिल : भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास,
तेल्हाऱ्यात शिवसेनेची आढावा बैठक संपन्न –
अलीगडमध्ये देवी-देवतांच्या चित्र असलेल्या नैपकिनवरून वाद; हॉटेल मालक अटकेत
निसर्गाचा अद्भुत चमत्कार
दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचे भजन कीर्तन; CISF जवानांकडून फटकार,
गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात वेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर बलात्कार; पोलीस तपास सुरु
“उर्दू कोणत्याही धर्माची भाषा नाही”; पातूर पालिकेवरील उर्दू फलकाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
मंगळवारी, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालटाल
या दोन्ही मार्गावरील अमरनाथ यात्रा थांबविण्यात आली आहे.
त्यामुळे अर्ध्या वाटेवरील यात्रेकरू मध्येच अडकले आहेत.
त्यांना योग्य ती मदत दिली जात आहे. यात्रेकरूंना केलेल्या सहकार्याबद्दल
भाविकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले. केंद्रीय राखीव पोलीस दल
आणि येथील सर्व स्थानिक पोलीस अधिकारी यात्रेकरूंना सहकार्य करत आहेत.
आम्हाला चांगली वागणूक मिळत आहे असे भाविकांनी नमूद केले.
श्री अमरनाथजी श्राइन बोर्डातर्फे आयोजित करण्यात येणारी यात्रा
दोन मार्गांमध्ये विभागली गेली आहे. एक पहलगाम मार्गे, आणि दुसरा
काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गे. जम्मू-काश्मीरमध्ये
दहशतवादी हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर
यंदा अमरनाथ यात्रा होत असल्याने तेथे सुरक्षेचा योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अमरनाथ मंदिराची वार्षिक यात्रा २९ जूनपासून सुरू झाली आहे.
५२ दिवस चालणाऱ्या यात्रेची १९ ऑगस्टला सांगता होणार आहे.
मात्र तात्पुरती यात्रा स्थगित केल्याने काही भाविकांनी निराशा व्यक्त केली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/olympic-hero-arshad-nadims-terrorist/