राज्यात गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या
पक्ष फुटीच्या सुनावणीचा चेंडू अद्याप सर्वोच्च न्यायालयात आहे.
त्याबाबत आज सुनावणी पार पडली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
यांच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर
सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. आज सुप्रीम कोर्टात शिवसेना आमदार
अपात्र प्रकरण आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आपत्रता प्रकरणी
सुनावणी पार पडली आहे. दरम्यान आज पार पडलेल्या शिवसेना आमदार
अपात्रता प्रकरणाच्या सुनावणी वेळी कोर्टात नेमकं काय घडलं, याची माहिती
ॲड. सिद्धार्थ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
मंगळवारी सर्वोच्च न्यायावयाने म्हटलं की शिवसेनेची कागदपत्रं पूर्ण आहेत
पुढील सुनावणी वेळी आम्ही थेट युक्तिवाद ऐकून घेऊ. त्यासाठीची तारीख आम्ही लवकरच देऊ.
यावेळी कोर्टरुममध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने एका वकिलाने कोर्टाला म्हटलं की,
या प्रकरणाला विलंब होतो आहे. तुम्ही लवकरात लवकर तारीख द्या.
त्यावर कोर्टाने म्हटले तुम्ही आमच्या इथं येऊन बसा आणि तुम्हीच ठरवा.
आम्ही एक-दोन आठवड्यात तारीख देऊ. ठाकरे गटाच्या वकिलांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रचूडयांनी उत्तर दिलं आहे.
आमदार अपात्रता प्रकरण हे नोव्हेंबर पर्यंत निकाल येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कोणत्याच पक्षांच्या आमदारांना
अपात्र ठरवलेलं नव्हतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक 39 आमदारांना
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नव्हतं.
या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी शिंदे गटाच्या आमदारांना
अपात्र करण्याबाबतची ही याचिका दाखल केली आहे तर अजित पवार आणि
त्यांच्यासोबतच्या 41 आमदारांना अपात्र करावं, यासाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून
जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली आहे.
अजित पवार गटाच्या आमदारांना यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने
नोटीस पाठवून उत्तर मागवलं होतं. आजच्या सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार
अपात्रताप्रकरणी अजित पवार गटाने वेळ मागितला आहे.
अजित पवार गटाने तीन आठवड्यांचा वेळ त्यांचे उत्तर सादर करण्यासाठी वाढवून मागितला आहे.
त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/woman-attempts-self-immolation-in-front-of-uttar-pradesh-chief-ministers-residence/