मुलांच्या भविष्यासाठी मी आज पहिल्यांदा बाहेर पडली आणि भाषण करतेय.
विद्यार्थी जीवनात असे मंच फार महत्वाचे आणि प्रेरणादायी ठरत असतात.
आपल्या कामाला आणि त्यामागील मेहनतीला प्रोत्साहन मिळालं
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोष...
Continue reading
तर आपण अधिक जोमाने काम करत असतो.
असे असले तरी मी माझ्या राजकीय परीक्षेत नापास झाली.
मी कुठं तरी कमी पडली असेल, मात्र मी कधीही हार मनाली नाही.
माझ्या पराभवाचा काही जणांना खूप आनंद झाला.
मात्र चमकणारा तारा नेहमी चकमतच राहतो, मग तो कुठेही राहो.
आता आगामी काळात मी परत तयारी करून परत राजकारणाच्या नव्या
मैदानात उतरणार, असे म्हणत माजी खासदार नवनीत राणा यांनी निर्धार केला आहे.
अमरावती येथे युवा स्वाभिमान पार्टीद्वारा आयोजित दहावी
आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.
आधी नवनीतला हरवलं आता रवी राणाला हरवू, असे काही लोक म्हणतात.
पण जनतेचा आशिर्वाद आमच्या पाठीशी आहे.
मी हरली पण मी कधीही हार नाही मानली.
माझ्या पराभवानंतर आमदार रवी राणा यांनी मला प्रोत्साहित केलं.
किंबहुना त्यांनी मला पुन्हा उभे राहण्याचेही सुचवले.
आयुष्यात ते कायम माझ्या पाठीशी राहिले आहे.
असे प्रोत्साहन नक्कीच यश खेचून आणण्यासाठी उपयुक्त ठरत असतात.
गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार,
पण ज्यांनी नाही केलं त्यांना एकच सांगते की, १० वर्ष अमरावती मागे गेलीय,
त्याची जबाबदारी आता कोण घेईल. आपण सगळ्यांनी मेहनत केली.
आता देखील कंबर कसून विधानसभेत तुमची तयारी हवी आणि
यावेळी पुन्हा एकदा ताकद दिसली पाहीजे. असे आवाहन ही नवनीत राणा यांनी केलंय.
Read also: https://ajinkyabharat.com/announcement-of-bachchu-kadunchi-shetkari-aghadi-and-open-invitation-to-jarange-patil/