मुलांच्या भविष्यासाठी मी आज पहिल्यांदा बाहेर पडली आणि भाषण करतेय.
विद्यार्थी जीवनात असे मंच फार महत्वाचे आणि प्रेरणादायी ठरत असतात.
आपल्या कामाला आणि त्यामागील मेहनतीला प्रोत्साहन मिळालं
Related News
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
तर आपण अधिक जोमाने काम करत असतो.
असे असले तरी मी माझ्या राजकीय परीक्षेत नापास झाली.
मी कुठं तरी कमी पडली असेल, मात्र मी कधीही हार मनाली नाही.
माझ्या पराभवाचा काही जणांना खूप आनंद झाला.
मात्र चमकणारा तारा नेहमी चकमतच राहतो, मग तो कुठेही राहो.
आता आगामी काळात मी परत तयारी करून परत राजकारणाच्या नव्या
मैदानात उतरणार, असे म्हणत माजी खासदार नवनीत राणा यांनी निर्धार केला आहे.
अमरावती येथे युवा स्वाभिमान पार्टीद्वारा आयोजित दहावी
आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.
आधी नवनीतला हरवलं आता रवी राणाला हरवू, असे काही लोक म्हणतात.
पण जनतेचा आशिर्वाद आमच्या पाठीशी आहे.
मी हरली पण मी कधीही हार नाही मानली.
माझ्या पराभवानंतर आमदार रवी राणा यांनी मला प्रोत्साहित केलं.
किंबहुना त्यांनी मला पुन्हा उभे राहण्याचेही सुचवले.
आयुष्यात ते कायम माझ्या पाठीशी राहिले आहे.
असे प्रोत्साहन नक्कीच यश खेचून आणण्यासाठी उपयुक्त ठरत असतात.
गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार,
पण ज्यांनी नाही केलं त्यांना एकच सांगते की, १० वर्ष अमरावती मागे गेलीय,
त्याची जबाबदारी आता कोण घेईल. आपण सगळ्यांनी मेहनत केली.
आता देखील कंबर कसून विधानसभेत तुमची तयारी हवी आणि
यावेळी पुन्हा एकदा ताकद दिसली पाहीजे. असे आवाहन ही नवनीत राणा यांनी केलंय.