सरकारने केली अर्थसंकल्पात तरतूद..
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४- २५ साठी
सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.
Related News
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट : अकोट महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी गणेश भारती यांच्यावर 5 जून 2025 दुपारी 3: 15 वाजता
चे दरम्यान प्राण घातक हल्ला झाल्याची खळबळ जनक घटना अकोट ...
Continue reading
अकोट शहर प्रतिनिधी..
सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या बुलडाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक
ऊर्फ भाईजी यांच्या प्रेरणे ने अकोला विभागाच्या वतीने ९ जून सोमवा...
Continue reading
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपो दरात 0.50
टक्क्यांची कपात करण्याची घोषणा करण्यात आली. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात
रेप...
Continue reading
किन्हीराजा दि ५ जून २५
वाशीम जिल्हातील मालेगांव तालुक्यात येत असलेल्या गणेशपूर(गिव्हा) येथिल शेतकरी महिलेच्या जेसीबी चालक
पुञाने कर्जबाजारीपणाला कंटाळून मोहाच्या झाडाला गळफास...
Continue reading
पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरीही तो आता त्याचा जोर पुन्हा दाखवणार हवामान खात्याने दिला .
या जिल्ह्यांना अलर्ट गेल्या काही दिवसांपासून मान्सून च्या आगमनानंतर पावसाने राज्...
Continue reading
दि. ६ जून २०२५
पातूर : अकोला - वाशिम महामार्गावर पातूर पासून वाशिमकडे सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या
माळराजुरा फाट्यानजीक मध्यरात्रीच्या सुमारास बर्निंग ट्रकचा थरार पहावया...
Continue reading
तुमच्या परिश्रमाने तुमचे आणि तुमच्या पालकांचे भविष्य सुरक्षित होते डॉक्टर सुगतजी वाघमारे
विद्यार्थ्यांनो आपले ध्येय निश्चित करून आता 5 वर्ष कठीण परिश्रम करा म्हणजे ध्येय गाठणे
...
Continue reading
अकोला जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्ह्यातील विकासकामांच्या आढाव्यासाठी आयोजित करण्यात आली होती.
मात्र, ही बैठक विकासाच्या चर्चा करण्याऐवजी राजकीय कलगीतुराच्या वादात रंगली. पालक...
Continue reading
पातुर तालुका प्रतिनिधी चानी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिंपळ डोळी फाट्या नजीक वन
विभागाच्या विश्रामगृहासमोर अवैध गौण खनिज विना रायल्टी वाहतूक करून निदर्शनास आल्यानंतर
...
Continue reading
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज एक भीषण अपघात घडला आहे.
या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून,
अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटना बार्शीटाकळीतील नवीन ...
Continue reading
पुणे |
हिंजवडीतील 'द क्राऊन ग्रीन' सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
25 वर्षीय आयटी अभियंता अभिलाषा कोथंबिरे हिने 21व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्य...
Continue reading
पातूर : संत गजानन महाराजांची पालखी ७ जून रोजी पातूरला पोहचणार असून स्वागतासाठी
जय्यत तयारी करण्यात आली आहे.श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींच्या पालखीचे श्रीक्षेत्र
पं...
Continue reading
त्यांनी आयकराच्या नवीन कर प्रणालीत काही बदलाची घोषणा केली.
मानक वजावटीची, स्टैंडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवली.
अर्थात हे बजेट काही मध्यमवर्गाच्या अपेक्षांवर खरे उतरले नाही.
या वर्गाला मोठा दिलासा देण्यात यश आले नाही.
पण देशभरातील तळीरामांसाठी मात्र मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सरकारने ही नाराजी मात्र शक्य तितक्या लवकर दूर करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
बजेटमधील या बदलामुळे देशभरात दारुच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला.
त्यात प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, ज्यात सीमा शुल्क,
जीएसटीसह इतर करांचा समावेश आहे, त्यात बदलाची नांदी वर्तवली.
त्यातच एक अशी तरतूद केली की, त्यामुळे दारु स्वस्त होण्याची शक्यता आहे.
ईएनए म्हणजे एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोलचा वापर
अल्कोहोल बेव्हरेजेस तयार करण्यासाठी करण्यात येतो.
केंद्र सरकारने कलम ९ मध्ये सुधारणा करत ईएनए हे
केंद्रीय जीएसटीच्या परीघा बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने सीजीएसटी सह इंट्रिग्रेटेड जीएसटी
आणि टेरिटेरी जीएसटी मध्ये बदल करण्याची हमी भरली आहे.
सरकारच्या या पावलामुळे देशातंर्गत व्यापार आणि
परदेशातून होणारी आयात यावरील खर्चात कपात होईल.
अर्थात राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जीएसटी परिषदेच्या बैठकीत याविषयीचे चित्र स्पष्ट होईल.
या कपातीचा किती फायदा होईल, याची माहिती पण या बैठकीत समोर येणार आहे.
ईएनए कर रद्द झाल्यानंतर दारुची किंमत किती स्वस्त होईल, असा प्रश्न उरतो.
जर एखाद्या वस्तूवरील जीएसटी कमी झाला तर उत्पादित वस्तूच्या किंमतीत फरक दिसतो.
कायद्यानुसार ही कपात ग्राह्य धरण्यात येते.
आता सरकारने ईएनए विषयीचा निर्णय घेतल्यानंतर कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी होईल.
त्याचा फायदा ग्राहकांना होईल. अर्थात यामध्ये राज्य सरकारची आडकाठी आहे.
मद्यविक्रीवरील कर राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो.
जर राज्य सरकारने तयारी दाखवली तर त्या त्या राज्यात दारुची किंमत कमी होतील.
अथवा राज्य सरकार महसूलासाठी त्यात काहीच बदल न करण्याची भूमिका पण घेऊ शकते.
Read also: https://ajinkyabharat.com/prakash-ambedkar-sarsawale-for-obc/