सरकारने केली अर्थसंकल्पात तरतूद..
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२४- २५ साठी
सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.
Related News
प्रतिनिधी, रांची | १७ एप्रिल २०२५
झारखंडच्या राजधानी रांचीमध्ये पहिल्यांदाच भारतीय वायुदलाचा दोन दिवसीय
भव्य एअर शो आयोजित करण्यात येत आहे. १९ आणि २० एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते १०...
Continue reading
तिनिधी, दिल्ली | १७ एप्रिल २०२५
दिल्लीतील उत्तर-पूर्वेकडील मुस्तफाबाद भागात आज पहाटे एक भीषण दुर्घटना घडली.
शक्ती विहार परिसरातील चार मजली इमारत भरधाव वेगाने कोसळल्याने आतापर्यंत...
Continue reading
प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे.
म.न.से अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
प्रमुख उद्धव ठाकरे यांना थे...
Continue reading
प्रतिनिधी, अकोलासध्या विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.
अकोला जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून,
याचा परिणाम फक्त माणसांवरच नव...
Continue reading
ऑनलाईन प्रतिनिधी |
जंगलात घडणाऱ्या जनावरांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील,
पण एका माकडाच्या टोळक्यांनी ‘गँगवॉर’सारखी भीषण झटापट केल्याचा
थरारक व्हि...
Continue reading
मैनपुरी | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे.
एका पतीने आपल्या पत्नीच्या मारहाणीचा व्हिडीओ तयार करून पोलिसांकडे तक्रार केली,
म...
Continue reading
हरदोई | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक अजब व धक्कादायक घटना समोर आली आहे.
येथे एका पतीने आपल्या पत्नीची फक्त आइब्रो सेट केली म्हणून तिला चांगलाच चाप दिला –
थेट ...
Continue reading
हरिद्वार | प्रतिनिधी
उत्तराखंडमधील हरिद्वार-देहरादून महामार्गावर एका महिलेने अचानक महामार्गाच्या मध्यभागी
येऊन गाड्यांसमोर उभी राहत जोरदार गोंधळ घातल्याची घटना घडली आहे.
या घटने...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
अजिंक्य भारत प्रतिनिधी | जानोरीमेळ
निंबा अंदुरा सर्कलमधील गजबजलेल्या मोखा गावात जानोरीमेळ गट ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभाराचा प्रत्यय
सध्या ग्रामस्थांना येत आहे. ऑक्टोबर २०२४...
Continue reading
वणीसह परिसरात दि. 18 ला 5 वाजताच्या दरम्यान पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी
लावली त्यात शहर तसेच परिसरात मोठे नुकसान झाले असून अनेकांचे घराचे टिनपत्रे, वॉटर टँक, झाडे,
कं...
Continue reading
अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या दहीगाव येथील घटनेत हिंदू समाज बांधवांवर
खोटे व चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ आज तेल्हारा बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले ह...
Continue reading
त्यांनी आयकराच्या नवीन कर प्रणालीत काही बदलाची घोषणा केली.
मानक वजावटीची, स्टैंडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवली.
अर्थात हे बजेट काही मध्यमवर्गाच्या अपेक्षांवर खरे उतरले नाही.
या वर्गाला मोठा दिलासा देण्यात यश आले नाही.
पण देशभरातील तळीरामांसाठी मात्र मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सरकारने ही नाराजी मात्र शक्य तितक्या लवकर दूर करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
बजेटमधील या बदलामुळे देशभरात दारुच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर केला.
त्यात प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, ज्यात सीमा शुल्क,
जीएसटीसह इतर करांचा समावेश आहे, त्यात बदलाची नांदी वर्तवली.
त्यातच एक अशी तरतूद केली की, त्यामुळे दारु स्वस्त होण्याची शक्यता आहे.
ईएनए म्हणजे एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोलचा वापर
अल्कोहोल बेव्हरेजेस तयार करण्यासाठी करण्यात येतो.
केंद्र सरकारने कलम ९ मध्ये सुधारणा करत ईएनए हे
केंद्रीय जीएसटीच्या परीघा बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने सीजीएसटी सह इंट्रिग्रेटेड जीएसटी
आणि टेरिटेरी जीएसटी मध्ये बदल करण्याची हमी भरली आहे.
सरकारच्या या पावलामुळे देशातंर्गत व्यापार आणि
परदेशातून होणारी आयात यावरील खर्चात कपात होईल.
अर्थात राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जीएसटी परिषदेच्या बैठकीत याविषयीचे चित्र स्पष्ट होईल.
या कपातीचा किती फायदा होईल, याची माहिती पण या बैठकीत समोर येणार आहे.
ईएनए कर रद्द झाल्यानंतर दारुची किंमत किती स्वस्त होईल, असा प्रश्न उरतो.
जर एखाद्या वस्तूवरील जीएसटी कमी झाला तर उत्पादित वस्तूच्या किंमतीत फरक दिसतो.
कायद्यानुसार ही कपात ग्राह्य धरण्यात येते.
आता सरकारने ईएनए विषयीचा निर्णय घेतल्यानंतर कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी होईल.
त्याचा फायदा ग्राहकांना होईल. अर्थात यामध्ये राज्य सरकारची आडकाठी आहे.
मद्यविक्रीवरील कर राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो.
जर राज्य सरकारने तयारी दाखवली तर त्या त्या राज्यात दारुची किंमत कमी होतील.
अथवा राज्य सरकार महसूलासाठी त्यात काहीच बदल न करण्याची भूमिका पण घेऊ शकते.
Read also: https://ajinkyabharat.com/prakash-ambedkar-sarsawale-for-obc/