शेतकरी कर्जमुक्त करा, उद्धव ठाकरेंची मागणी
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा,
Related News
शिंदे गटात खळबळ? सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून संजय राऊतांचा मोठा दावा; अमित शहांवरही निशाणा
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या मालकी हक्कावरू...
Continue reading
राहुल गांधींचा भाजप-आरएसएसवर जोरदार हल्लाबोल; “जन्मापासून मृत्यूपर्यंत दलितांना भेदभावाचा सामना”
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गां...
Continue reading
मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का; शिंदे गटात होणार मोठा पक्षप्रवेश, माण तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढणार
राज्याच्या राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभ...
Continue reading
CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या; व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विकासकामांना वेग आला असून, या का...
Continue reading
Sharad Pawar NCP : शिंदे-फडणवीस वादात ‘सुपरबॉस’ कोण? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं एका वाक्यात उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदच...
Continue reading
ओमराजे निंबाळकरांना मोठा धक्का; आता थेट घरातूनच आव्हान, धाराशिवच्या राजकारणात खळबळ
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या घडामोडीं...
Continue reading
Elon Musk यांच्या ‘X’ला मोठा धक्का? जुन्या Twitter ची पुन्हा एंट्री; माजी कर्मचाऱ्यांनीच उभारले ‘Twitter.now’
सोशल मीडिया विश्वात पुन्हा एकदा ‘Twitter’ या नावाची चर्चा सुरू झाली आ...
Continue reading
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नरेंद्र मोदी पहिल्या पसंतीवर, राहुल गांधी दुसऱ्या क्रमांकावर; तिसऱ्या स्थानी विजय
‘मूड ऑफ द नेशन’ सर्व्हेत विजय यांना 9.2 टक्के पसंती; अरविंद केजरीवाल, अख...
Continue reading
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा डबल झटका! दूध आणि ऑटो-टॅक्सी प्रवास महागणार; सप्टेंबरपासून खर्च वाढण्याची शक्यता
सप्टेंबर महिना सुरू होताच मुंबईकरांच्या घ...
Continue reading
विजय वडेट्टीवार यांनी मागितली माफी; म्हणाले, “सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतू नव्हता”
काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या एका...
Continue reading
Mahayuti Govt : मित्र पक्षांना सोबत ठेवायचंय, त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राज्यातील नेत्यांना महत्त्वाचा संदेश
महाराष्ट्रात महायुतीचं सरकार ...
Continue reading
विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा.
त्याचसोबत लाडकी बहीण योजना आणतायेत तसा लाडका भाऊ योजना आणा.
महिला-पुरुष भेदभाव करू नका अशी मागणी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवालय येथे पत्रकार परिषद घेत केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की,
राज्यात नव्हे तर देशात एकमेव शेतकरी असेल जो हेलिकॉप्टरने शेतीत जातो
आणि पंचतारांकित शेती करतो.
विशेषतः अमावस्येला वेगळे पिक घेतात हे आम्ही ऐकलंय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्यावर घणाघात करत राज्यात सरासरी ९ शेतकरी आत्महत्या करतायेत.
१० हजार २२ कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही.
घोषित केलेली आकडेवारी कागदावरच, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत नाही.
पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाही. चित्रविचित्र गोष्टी राज्यात सुरू आहेत.
त्यामुळे डबल इंजिन सरकार आलंय,
कसंबसं एनडीएचं सरकार दुर्दैवाने आपल्या देशात परत आलंय.
नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात कुणीही न मागता मी २ लाखांची पीक कर्जाची रक्कम माफ केली होती.
त्याप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून
निवडणुकीच्या आत त्याची अंमलबजावणी करा असं त्यांनी म्हटलं.
तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील कर्जमुक्तीची घोषणा अद्याप पूर्ण झाली नाही.
नुसत्या घोषणा करू नये. अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा.
मंत्र्यांना इतर कामे बरीच आहेत. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणी तयार नाही.
जनतेचा वाली कोणी राहिला नाही.
ज्याप्रमाणे मध्य प्रदेशात लाडली बहना अशी योजना आहे
तशी राज्यात लाडकी बहीण योजना आणतायेत.
मुली मुलांमध्ये भेदभाव करू नका, मुलींप्रमाणेच मुलांनाही योजना आणा.
पोलीस भरतीत साडे सतरा हजार जागांसाठी लाखो अर्ज आलेत.
भरतीसाठी आलेल्या तरुणांना राहण्याची व्यवस्था नाही.
अनेक ठिकाणी सोयीसुविधा नाहीत.
बेकारी वाढत चालली आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/sam-pitroda-once-again-appointed-as-overseas-congress-chief/