कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा आला की आनंदाचे वातावरण पसरते.
घाम, उकाडा यापासून सुटका होते.
Related News
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याची चर्चा आज दुपारनंतर सुरू होती .
परंतु त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी ...
Continue reading
निक पत्रकार नंदन प्रतिमा शर्मा बोर्डोलोई यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये,
फाटलेल्या नोटांमध्ये अडकलेला एक मृत उंदीर स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ...
Continue reading
नवी दिल्ली :
भारतीय आणि जागतिक इतिहासात १६ एप्रिल ही तारीख अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक घटनांसाठी ओळखली जाते.
या दिवशी भारतीय रेल्वेचा पहिला प्रवास झाला होता, ज्याने देशातील परिव...
Continue reading
तेल्हारा (तालुका प्रतिनिधी):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने तेल्हारा येथे भव्य
आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ९ एप्रिल २०२५ रो...
Continue reading
अलीगड (उत्तर प्रदेश),
14 एप्रिल 2025 – अलीगडमधील अतरौली शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये देवी-देवतांचे चित्र असलेल्या
कागदी नैपकिनचा वापर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
या ...
Continue reading
राजुरा घाटे येथे आढळली दुर्मीळ पांढरी चिमणी.
मुर्तिजापूर : मुर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र
शिक्षक श्री. मनोज लेखनार हे गेल्या...
Continue reading
नवी दिल्ली:
दिल्ली मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान काही महिला प्रवाशांनी फर्शावर बसून भजन-कीर्तन सुरू केले.
या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यावर नेटकऱ्यांच्या मि...
Continue reading
गुरुग्राम (हरियाणा):
दिल्लीच्या शेजारील गुरुग्राममधील नामांकित खासगी रुग्णालयात एका एअर होस्टेसवर
वेंटिलेटरवर असतानाच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पीडित महि...
Continue reading
नवी दिल्ली /
अकोला — "उर्दू ही एक लोकभाषा आहे, ती कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडलेली नाही.
तसेच, मराठीबरोबर उर्दूचा वापर करण्यावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही,
" अशा स्पष्ट शब...
Continue reading
नवी दिल्ली / नाशिक:
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
आता रेल्वे प्रवासादरम्यानही एटीएममधून पैसे काढणे शक्य होणार आहे.
देशात प्रथमच चालत्या गाडीत एटीएम...
Continue reading
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमरावती विमानतळ आणि सेवा लोकार्पण; 18 एप्रिलपासून नियमित सेवा सुरू
अमरावती (18 एप्रिल 2025):
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मुंबई-अमरावती...
Continue reading
महानगरपालिकेचे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
अकोला (15 एप्रिल 2025) –
अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा जलप्रकल्पातील साठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
त्यामु...
Continue reading
पावसाने वातावरणातील गरमी कमी होते.
अर्थात, पावसाची विविध रूपे या काळात पाहायला मिळतात.
पावसाळ्यात थोडीफ्फार काळजी आपण घेतच असतो.
पण, त्यातही डोळ्यांची काळजी घेण्याची विशेष गरज असते.
विविध प्रकारचे संसर्ग पावसाळ्यात होऊ शकतात.
विशेषतः लहान मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते.
कारण ते सतत बाहेर राहात असल्याने संसर्ग होण्याचा धोका त्यांना अधिक असतो.
जूनच्या मध्यापासून सप्टेंबरपर्यंत असलेल्या पावसाने उमसल्यासारखे होते.
जुलैमध्ये पावसाचा जास्त जोर असतो.
माणसाच्या शरीरातील नाजूक अवयव असणाऱ्या डोळ्यांवर बाहेरील वातावरणाचे परिणाम होत असतात.
या काळात प्रदूषणही अधिक असते.
अशा वातावरणात, धावपळीच्या जीवनात लोक डोळ्यांची काळजी घेण्याविषयी तितकेच सतर्क नसतात.
पावसाळ्यात डोळ्यांना काही सर्वसाधारण संसर्ग दिसून येतात.
डोळे येणे: कन्जक्टिव्हायटिस अर्थात डोळे येणे.
यामध्ये डोळ्याच्या आतील पांढरा भाग तसेच पापणीचा आतील भाग याला कंटक्टीवा असे म्हटले जाते.
डोळ्याच्या या भागात जळजळ होणे, लाल होणे,
सूज येणे यालाच आपण डोळा येणे किंवा कन्जक्टिव्हायटिस असे म्हणतो.
त्याचे मुख्य कारण आहे संसर्ग आणि अॅलर्जी.
पावसाळ्यात जो विषाणूजन्य ताप येतो त्याचा परिणाम म्हणूनही
डोळे येणे किंवा कन्जक्टिव्हायटिस होतो.
पावसाळ्यात हाच त्रास अधिक प्रमाणात होतो.
मुख्य म्हणजे कन्जक्टिव्हायटीसचा संसर्गही मोठ्या प्रमाणात आणि वेगाने होतो.
रांजणवाडी आय स्टाई म्हणजे रांजणवाडी.
पापण्यांच्या आसपास लाल होऊन येर्णाया सुजेला रांजणवाडी म्हणतात.
रांजणवाडीत पू होतो आणि ती फुटून पू बाहेर येऊन
त्याचा पूर्ण निचरा झाल्याशिवाय ती बरी होत नाही.
अस्वच्छ हातांनी डोळे चोळल्यास रांजणवाडी होऊ शकते
किंवा जीवाणूंमुळेही ती होते.
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात रांजणवाडी हा
आजार सर्वसाधारणपणे आढळतो.
Read also: https://ajinkyabharat.com/kalki-2898-ad-written-and-directed-by-nag-ashwin/