अकोट: महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा १७ नोव्हेंबर रोजी दुबई येथे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्तिकी वद्य त्रयोदशीच्या तिथीला आलेल्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील वारकरी भाविक दुबई दौऱ्यावर होते.
सोहळ्याचे औपचारिक आयोजन ह. भ. प. गणेश महाराज शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले, त्यानंतर संत गजानन महाराजांच्या विजय ग्रंथ व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भाविकांनी भक्तीभावाने आरती केली तर प्रा. माया म्हैसने यांनी पसायदान केले.
वारकऱ्यांनी “हे विश्वचि माझे घर” या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या शिकवणीप्रमाणे आपल्या अध्यात्म व संस्कृतीचे जतन करत, पारंपरिक वारकरी पोशाखात हा सोहळा साजरा केला. या सोहळ्याला महाराष्ट्रातील भाविकांसह विदेशी पर्यटकांनीही हजेरी लावली, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिक लक्षवेधी ठरला.
Related News
Crop Insurance: पीक विमा योजनेबाबत मोठा दिलासा! अर्जाची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढली; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
तांत्रिक अडचणींमुळे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; लाखो शेतकऱ्यांना मिळ...
Continue reading
IAS तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! शाळांच्या 50 मीटर परिसरात वडापाव, समोसा, बर्गरसह जंक फूड विक्रीवर बंदी; राज्यातील 2 कोटी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठे पाऊल
महाराष्ट्रातील व...
Continue reading
मोठी बातमी! जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह ८ राज्यांना नोटीस, चौकशीचे आदेश
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलना...
Continue reading
लोकप्रिय मराठी अभिनेत्री हेमल इंगळे यांचा हरवलेला iPhone पुणे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत शोधून दिला. CCTV फुटेज, पोलिसांची तत्परता आणि अभिनेत्रीने श...
Continue reading
कल्याणच्या आधारवाडी कारागृहात एका कैद्याला बेदम मारहाण झाल्याचा आरोप समोर आला आहे. पायाला 16 टाके पडल्याची माहिती असून जेजे रुग्णालयात उपचार ...
Continue reading
पुण्यातील हिंगणे-धनकवडी बोगदा प्रकल्पामुळे सिंहगड रस्ता आणि सातारा रस्ता थेट जोडले जाणार आहेत. 930 मीटरच्या चार-लेन बोगद्यामुळे 40-50 मिनिटांचा प...
Continue reading
ह. भ. प. गणेश महाराज शेटे परमहंस आंतरराष्ट्रीय यात्रा कंपनीद्वारे चारधाम यात्रेसह भाविक भक्तांना विजय दौऱ्याद्वारे आणतात. दुबईतील या दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी संजीवन समाधी सोहळ्याचे विशेष आयोजन केले होते, ज्यामुळे हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी झाला.
read also : https://ajinkyabharat.com/krantisurya-birsa-mundas-life-work-and-tribal-contributions-have-earned-him-significant-recognition-in-schools/