जितापूरमध्ये वाघाचा कहर! सलग तिसऱ्या हल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट, वन विभागावर रोष
जितापूर परिसरात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळच्या दरम्यान वाघाने शेतकरी गजानन मंगळे यांच्या गाईवर हल्ला करून तिची शिकार केली. या हल्ल्यात गाईचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे.
विशेष म्हणजे, ही सलग तिसरी घटना असून याआधीही वसुबारसच्या दिवशी मंगळे यांच्या घराशेजारील गोठ्यातून वाघाने शिकार केली होती. या सततच्या हल्ल्यांमुळे जितापूर, शेलगाव, आणि जवळील खेड्यांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र दहशत निर्माण झाली आहे.
Related News
अकोला जिल्ह्यातील वारखेड परिसरात वाघाच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १८ एप्रिल रोजी पहाटे घडलेल्या ताज्या घटनेने ...
Continue reading
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोला येथील अशोक वाटिका परिसरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ‘अजिंक्य भारत’च्या माध्यमातून...
Continue reading
हरियाणा रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीने (HRERA) गुरुग्राममधील सेक्टर 109 प्रकल्पातील चिंटेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला ...
Continue reading
अकोल्यात सम्राट अशोक जयंतीनिमित्त अभूतपूर्व उपक्रम; ३५०० स्क्वेअर फूट रांगोळीने नागरिक थक्क, ‘बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदीची शक्यता
Akola News: अको...
Continue reading
अकोला, महाराष्ट्र: अकोला महानगरपालिकेच्या आमसभेत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शहरातील विविध विकासकामांवर चर्चा सुरू असताना अचानक उद्भवले...
Continue reading
अकोल्यात पाल्म संडे हर्षोेेल्हासात, भक्तिभावाने साजरा
अकोला: ख्रिश्चन धर्मियांच्या पवित्र परंपरेतला एक महत्त्वाचा दिवस म्हणजे पाल...
Continue reading
अकोला शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गॅस बुकिंगसाठी रांगेत उभे असताना एका माजी सरपंचाचा अचानक मृत्यू झाल्याने संप...
Continue reading
अकोट तालुक्यातील मौजे चंडिकापूर येथे पंधरावा वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या नाली व पेव्हर ब्लॉकच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ...
Continue reading
अकोला: समाजातील वंचित आणि तळागाळातील घटकांसाठी, विशेषतः अनाथ व गरजू बालकांसाठी मायेची ऊब देणारे कार्य करणाऱ्या तिक्ष्णगत मल्ट...
Continue reading
अकोला – स्थानिक विभाग नियंत्रक कार्यालयात सोमवारी, 23 मार्च 2026 रोजी एसटी कष्टकरी जनसंघाच्या वतीने नवीन विभाग नियंत्रक सौ स्मिता सुतवणे यांचा ज...
Continue reading
अकोला : शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः खद...
Continue reading
गावातील नागरिकांनी सांगितले की, आता लहान मुलांना घराबाहेर न सोडण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. संध्याकाळीच गावात संचारबंदीचे वातावरण असून, शेतात काम करतानाही शेतकरी भयभीत आहेत.
दरम्यान, गावकऱ्यांचा वन विभागावर तीव्र रोष आहे. “कागदी पंचनामे आणि नुकसानभरपाईच्या नावाखाली वन विभाग फक्त भोपळा देतोय,” असा आरोप संतप्त ग्रामस्थ करत आहेत. त्यांनी त्वरित वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी चेतावणी दिली आहे की, जर वन विभागाने योग्य ती कार्यवाही केली नाही तर गाव बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
read also : https://ajinkyabharat.com/vijecha-dhak-basun-kamgarcha-death-2-lahan-mulinwar-aichi-responsibility/