देशातील आणीबाणीला आज ५० वर्षं पूर्ण झाली असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी वृत्तपत्रात एक विशेष लेख लिहून काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे.
“२५ जून १९७५ हा भारतीय लोकशाहीच्या हत्येचा काळा दिवस होता,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
Related News
पिंजर पोलिसाकडून अमली पदार्थ मिशन उडान दिनानिमित्त विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त ‘मिशन उडान’ अंतर्गत अकोला पोलिसांकडून भव्य जनजागृती उपक्रम
राजेश्वर मंदिराच्या विकासावरून आरोप-प्रत्यारोप; भाजपाची आमदार पठाण यांच्यावर टीका
दानापुर येथे राजर्षी शाहु महाराज जयंती उत्सव संपन्न
रशियात खासगी दौऱ्यावर गेलेले शशि थरूर; मॉस्कोमध्ये रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
धामणगाव (गो.) येथे शाळा प्रवेशोत्सवाचा जल्लोष
“यशाला कोणताही शॉर्टकट नाही” – प्राचार्य अशोक थोटांगे यांचे मार्गदर्शन
रुग्णवाहिकेने कुत्र्याला धडक दिली; संतप्त मालकाने चाबी काढली, पेशंटचा मृत्यू
बाळापूर तालुक्यात शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप; सोया+तूर प्रकल्प अंतर्गत उपक्रम
ईपीएफओकडून पीएफ सदस्यांना दिलासा : आता ५ लाखांपर्यंत मिळणार ऑटो अॅडव्हान्स
IRCTC ची “भारत गौरव” पर्यटक रेल्वे यात्रा: ज्योतिर्लिंग दर्शनासाठी खास संधी!
मंगेश तांगडे सरपंच पदावर पुन्हा रुजू
फडणवीस लेखात म्हणतात, “आणीबाणीने देशातील अनेक कुटुंबं उद्ध्वस्त केली.
संविधान आणि लोकशाही मूल्यांचा अपमान झाला. माझे वडील गंगाधरराव फडणवीस यांनाही अटक झाली होती.
आम्हाला लहान वयात त्यांच्यापासून दूर राहावं लागलं. त्यामुळे मानसिक वेदना सहन कराव्या लागल्या.”
ते पुढे म्हणतात, “लोकशाही आणि संविधानावरील श्रद्धा त्या संघर्षातून अधिक दृढ झाली.
त्या काळात संघर्ष न केला असता तर आज भारतात हुकूमशाही असती.”
फडणवीसांच्या या लेखाने पुन्हा एकदा आणीबाणीच्या काळातील आठवणींना
उजाळा दिला असून, राजकीय वातावरणात तापमान वाढवले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chhatrapati-shivaji-maharajasv-samadhan-shibir-abhiyan-la-jantecha-fils/