मुंबई | २० जून
राज्यात नैऋत्य मान्सून सक्रिय झाला असून, कोकण, घाटमाथा व मध्य महाराष्ट्रात पुढील २० व २१ जून रोजी
मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगड, ठाणे, मुंबई,
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये रेड अलर्ट तर घाटमाथ्यांवर दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
🔸 सावधगिरीचे आवाहन: नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहावे.
🔸 शाळांना सुट्टी: काही जिल्ह्यांत शाळा-कॉलेज बंद.
🔸 मराठवाडा-विदर्भ: विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस.
🔸 नाशिक अपडेट: गोदावरीची पातळी घटली, धरणांतून नियोजित विसर्ग.
➡️ हवामान खात्याचा सल्ला: शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाचे नियोजन काळजीपूर्वक करावे.
➡️ पुढील अलर्ट: २०-२२ जून दरम्यान यलो अलर्ट जारी.
राज्यात पुढील ४८ तास अतिशय निर्णायक ठरणार असून सर्वांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/ai-2470-vimanla-bird-dhadkala-pune-delhi-flite-canceled/