अकोट : तालुक्यातील गट ग्रामपंचायत सावरगाव येथे प्रभाग क्रमांक 1 व 3 मधील नागरिक मूलभूत समस्यांनी त्रस्त झाले आहेत.
सध्या स्थितीमध्ये पावसाळ्याचे दिवस असून, पावसाचे पाणी व सांडपाणी नाल्यांच्या माध्यमातून गावा बाहेर काढण्यासाठी नाल्यांची व्यवस्था ग्रामपंचायत ने केलेली नाही.
एक साईड ने नाली केलेली आहे व दुसऱ्या साईडने अद्यापही दुसरी नाली तयार केली नसून
Related News
कुंभारी एक छोटसं गाव फार तर तिथे जायला अकोल्यावरूनदहा मिनिट लागतील.
एक जुलै 1977 रोजी एका तुकाराम बिडकर नावाच्या ध्येय वेड्या व्यक्तीने जय बजरंग व्यायाम शाळेची स्थापना केली.
...
Continue reading
मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची बैठक मुर्तीजापुर येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठ...
Continue reading
अमरावती प्रतिनिधी । शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध १७ मागण्यासाठी प्रहार जनशक्ती
पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचे मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन ...
Continue reading
राज्य सरकारने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व डोंगराळ भागातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जून ते ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या संभाव्य वाहतूक अडचणींचा विचा...
Continue reading
प्रतिनिधी | अहमदाबाद
अहमदाबादमध्ये शनिवारी झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातावर केंद्र सरकारकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.
उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी पत्रकार परिषदे...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) २०वा हप्ता लवकरच म्हणजे २० जून २०२५ रोजी पात्र
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिले...
Continue reading
समधितांचे अर्थपूर्ण दूर लक्ष
माल वाहतूक दारावर उपास मारीची पाळी
सध्या संपूर्ण भारतात घरकुल योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गावोगावी घरकुल मंजूर झाले
आणि नुकतीच पाऊसल्याला स...
Continue reading
अकोट शहर प्रतिनिधी... राजकुमार वानखडे ..
अकोट तालुक्यातील प्रसिद्ध असलेले संत नगरी मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे या नावाने प्रसिद्ध असलेला
आठवडी बाजार मध्ये घाणीचे साम्राज्य पस...
Continue reading
अकोल्यात प्रादेशिक परिवहन विभागातर्फे रोड सेफ्टी व्हिजन या वाहनाद्वारे वाहतूक नियमांबाबत अकोला
शहरात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहेय.. शहरातील रस्त्यावर चलचित्रद्वारे वाहन
...
Continue reading
अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी,रामापूर,शिवपूर,शेत शिवारात गुरुवारी दुपार
नंतर आलेल्या वादळी वारा,पाऊस,व गारपीटीने बोर्डी सह आज...
Continue reading
अकोट तालुका प्रतिनिधी
काही क्षणांत संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.मात्र अशा कठीण प्रसंगी धैर्य,मायेची
उब आणि देवाची कृपा लाभली,तर चमत्कारही शक्य होतो याचे प्रत्यंतर नुकत्याच...
Continue reading
अकोल्याच्या जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळापुर मार्गावरील हेरिटेज हॉटेलमध्ये लग्नसमारंभ पर्ससह
2 लाख 43 सोन्याचे दाग दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी सम...
Continue reading
नागरिकांच्या घरातील सांडपाणी रोडवरच पसरल्या जात आहे.
या सर्व प्रकारामुळे रोडवरच पाणी पसरले आहे.
रोडवर पाणी साचल्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
साचलेल्या सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
या सर्व प्रकारामुळे ज्या नागरिकांच्या घरासमोर सांडपाणी साचलेले आहे तेथील लोक गाव सोडून दुसऱ्या गावी राहण्यासाठी गेले आहेत.
यामुळे सर्वत्र गावांमध्ये एकच चर्चा पसरली आहे.
साचलेल्या सांडपाण्याला कंटाळून गाव सोडून जाणे ही अतिशय दुर्दैवी व गंभीर बाब आहे.
ग्रामपंचायतला अनेक वेळा समस्या मांडल्या तक्रारी केल्या,मात्र गट ग्रामपंचायत सावरगाव ने कुठल्याच प्रकारची कार्यवाही केली .
नसल्याने ग्रामपंचायतच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साचलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लवकरात लवकर ग्रामपंचायतने न केल्यास तीव्र आंदोलनाचा
इशारा गट ग्रामपंचायत सावरगाव येथील प्रभाग क्रमांक 1 व 3 ग्रामस्थांनी दिला आहे.
प्रतिक्रिया
गेल्या दोन ते तीन वर्षापासून ग्रामपंचायत ने प्रभाग क्रमांक एक मध्ये पावसाळ्यातील पाणी व सांडपाणी नाल्यांच्या
माध्यमातून बाहेर काढण्याकरिता कुठलीच कार्यवाही केली नसून, आम्ही या पाण्यातून ये जा करत असल्यामुळे आम्हाला फार प्रचंड त्रास होत आहे.
मुलांना शाळेत जाण्याकरिता सुद्धा त्रास होत आहे. काही नागरिक या सततच्या त्रासामुळे गाव सोडून दुसऱ्या गावी गेले आहेत.
सरपंच व सचिवांना या संदर्भात विचारले असता वर्गणी गोळा करून काम करा असे आम्हाला सांगतात.
अनिल नारे
माजी उपसरपंच, सावरगाव
प्रतिक्रिया
पावसाळ्यातील पाणी व सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रामपंचायतला निधी उपलब्ध नाही.
ग्रामस्थांना सांडपाण्याचा त्रास असल्यास सर्वांनी वर्गणी गोळा करून काम करता येईल. व त्यांची समस्या सुटेल.
एस. डी.मंगलकर
ग्रामसचिव, गट ग्रामपंचायत सावरगाव
Read Also : https://ajinkyabharat.com/motha-reveal-crush-jhaleli-aircraft-is-half-baked-signs/