पातूर :
तालुक्यातील सुकळी येथे कार्यरत असलेल्या महिला तलाठ्याकडून पीक नुकसानीचे पंचनामे करण्यास नकार
दिल्याने तलाठी व शेतकऱ्यांमध्ये चांगलाच गोंधळ झाल्याची घटना ३ जून रोजी घडली असून,
Related News
‘महाखनिज-2’ पोर्टलवरून राज्यभर 24 तास नजर; IAS रूबल अग्रवाल यांच्याकडे मोठी जबाबदारीअवैध गौण खनिज उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; डिजिटल ट्रॅकिंग, हायटेक क...
Continue reading
‘हर घर तिरंगा’साठी मोदींचं मोठं आवाहन; 3 खास संदेश, पाहा VIDEONarendra Modi Video : देशभरात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या मा...
Continue reading
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये राहुल गांधींची स्मृती शिंदेंना खास भेट; 3 कारणांनी VIDEO VIRAL
Revati Sule Reception : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्र...
Continue reading
TET पेपरफुटीचा धक्कादायक खुलासा; 16वा आरोपी प्रकाश पवार अटकेत, सोलापूर कनेक्शन उघड
TET Exam Scam Solapur : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपरफुटी...
Continue reading
गडचिरोली आश्रमशाळेत धक्कादायक घटना; मण्यार सापाने 4 मुलींना दंश, 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत...
Continue reading
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
गोंधळ उडाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. २७ मे रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या
कांदा भुईमूंग लिंबू तीळ ज्वारी आदी पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पातुरचे तहसीलदार राहुल
वानखेडे यांनी तलाठी व कृषी सहायकांना दिले होते.परंतु तलाठी यांनी पिकांचा नुकसान निरंक असल्याचा अहवाल सादर केला होता.
शेतकऱ्यांच्या विनंतीवरून तहसीलदारांनी पुन्हा पंचनामे करण्याचे आदेश दिले .
३ जून रोजी तलाठी व कृषी सहाय्यक यांचा पथक गावात पोहोचला आणि तलाठी यांनी वडाखाली बसून कागद
लिहिले व शेतकऱ्यांना कोऱ्या रजिस्टरवर व पंचनाम्यावर स्वाक्षऱ्या करण्यास सांगिले ,परंतु शेतकऱ्यांनी शेतात चला
स्थळ पंचनामे करा अशी विनंती केल्याने महिला तलाठी चिडल्या व पोलिसांना बोलावून खोटा आरोप करत
स्थळ पंचनामे करण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ३ जून रोजी पातूरचे तहसीलदार व ४ जून
रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेऊन मुजोर महिला तलाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.
वडाखाली बसून तलाठी कोऱ्या कागदावर व पंचनाम्यावर स्वाक्षऱ्या मागत होत्या ,
आम्ही शेतातील स्थळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची विनंती केली असता,
महिला तलाठी चिडल्य आणि पोलिसांना बोलावून आमच्यावर खोटे आरोप करत स्थळ पंचनामे करण्यास नकार दिला,
त्यामुळे मुजोर महिला तलाठ्यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार व जल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
अशोक सीताराम घोगरे शेतकरी सुकळी
स्थळ पंचनामा करण्यावरून गोंधळ : व्हिडिओ व्हायरल
महिला तलाठी यांनी स्थळ पंचनामे करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले,
आणि स्थळ पंचनामे करण्याच्या कारणावरून गोंधळ झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
कृषी सहाय्यकाने दिली तलाठ्यांची तक्रार!
महिला तलाठी यांची शेतकऱ्यांसोबत अरेरावी करून उद्धट वागणूक करून पीक नुकसानीचे स्थळ पंचनामे करण्यास नकार
देऊन शेतकऱ्याविरुद्ध पोलिसात खोटा आरोप घेऊन पंचनामे रखडल्याने शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू शकतात,
अशी तक्रार कृषी सहाय्यकाने तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-talukat-ekach-divashi-both-youths-suicide/