रत्नागिरी : राज्यात परत एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकणात दरड कोसळण्याच्या
घटनांमुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
विशेषतः वेरवली-विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वेमार्ग बंद झाला असून जनशताब्दी,
Related News
28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या हल्ल्यामुळे केवळ इराण
Continue reading
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
इराणमधील महिलांचे वय, फर्टिलिटी रेट आणि सामाजिक परिस्थिती: एक सविस्तर विश्लेषण
इराण सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, आणि त्यामागे फक्त चालू युद्ध...
Continue reading
इराण-इसरायल संघर्षामुळे तेल बाजारावर तणाव; रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण-इसरायल युद्ध जागतिक अर्थव्यवस...
Continue reading
अकोला: १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुरुक्षेत्र येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सींग स्पर्...
Continue reading
खनिज तेल संकट: होर्मुझ सामुद्रधुनी युद्धामुळे भारतासह जगावर मोठा फटका
सध्या खनिज तेलाच्या बाजारात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. इराण, अमेरिका आणि...
Continue reading
राज्य सरकारला दणका! आरटीई कायद्यातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाने स्थगित केली
आरटीई (शिक्षणाचा हक्क) कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये वंच...
Continue reading
तेजस, नेत्रावती एक्सप्रेससारख्या गाड्या विविध स्थानकांवर अडकून पडल्या आहेत.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे अनेक भागांत दरडी कोसळल्या.
त्याचा मोठा फटका कोकण रेल्वे मार्गाला बसला आहे. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून,
रेल्वे ट्रॅकवर मोठमोठे दगड आल्यामुळे गाड्यांना पुढे जाता आलेले नाही.
प्रवासी ताटकळले, प्रशासन सतर्क
प्रशासनाकडून युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू असून, कोकण रेल्वे सुमारे दीड
तास उशिराने धावणार असल्याचे संकेत आहेत. नेत्रावती एक्सप्रेस सध्या रत्नागिरीत थांबली असून,
जनशताब्दी एक्सप्रेस वैभववाडीत, तर तेजस एक्सप्रेस कणकवलीत थांबली आहे.
वैभववाडी स्थानकावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी अडकून पडले आहेत.
शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान
मुसळधार पावसामुळे कोकणासह मराठवाडा, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शेतीचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
काही भागांत भात लागवडीपूर्वीच शेतात पाणी साचले असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हवामान खात्याचा इशारा कायम
हवामान विभागाने पुढील काही दिवस कोकण आणि घाटमाथ्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
त्यामुळे नागरिकांनी आणि प्रवाशांनी प्रवास करताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/kedarnath-te-dehradunparyant-pavasacha-gesture/