श्रीनगर | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात सुरु असलेल्या ऑपरेशन किलर मोहिमेअंतर्गत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे.
निशाण्यावर असलेल्या १७ दहशतवाद्यांपैकी ६ जणांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं असून उर्वरित ११ दहशतवादी अजूनही रडारवर आहेत.
Related News
ताजमहालाच्या प्रेमात पडली टिफनी ट्रम्प! अक्षरधामनंतर आग्र्यातील ऐतिहासिक वास्तूचे भरभरून कौतुक; पतीसोबतचे फोटो व्हायरल
आग्रा : अमेरिकेचे राष्ट्रा...
Continue reading
10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दुहेरी आनंद! दिव्यांका त्रिपाठीच्या एका गोड कृतीने जिंकली लाखो चाहत्यांची मनं
मुंबई : हिंदी टेलिव्हिजन विश्वाती...
Continue reading
अभिषेक बॅनर्जी संतप्त जमावाचा हल्ला : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) चे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भा...
Continue reading
60 लाख रुपये द्या आणि अख्खा देश भाड्याने घ्या! जगाला थक्क करणारी अनोखी योजना
घर, फ्लॅट, कार किंवा इतर वस्तू भाड्याने घेणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. आ...
Continue reading
इबोला Virus Alert: कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणूची दहशत? 900 हून अधिक संक्रमित, 223 मृत्यूंनी वाढवली चिंता
कोरोना महामारीनंतर जग पुन्हा एकदा एका गंभीर संसर्गजन्य आजाराच्या चर्चे...
Continue reading
“Emilia Clarke चा मोठा खुलासा : हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि जागतिक स्तरावर गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे Game of Thrones. या मालिकेने केवळ कथानक, भव्य सेट्स आणि पात्रांमुळेच ...
Continue reading
अकोल्याचा सार्थक ढोलेचा जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक पटकावत भारताला मिळवून दिला अभिमानाचा क्षण
अकोला जिल्ह्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर...
Continue reading
कॅनडातील 22 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा धक्कादायक अंत; PR चे स्वप्न पाहणाऱ्या विधी मेघानीची हृदयद्रावक हत्या
ओटावा : परदेशात उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल भ...
Continue reading
नवी दिल्ली : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने जलव्यवस्थापनाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण...
Continue reading
भारतीय स्वयंपाकघरातील सुवासिक वारसा: जगभर राज्य करणारे 6 देशी मसाले
भारताला “Land of Spices” म्हणजेच मसाल्यांची भूमी म्हणून ओळखले जाते, आणि ही ...
Continue reading
ऑपरेशन किलरची झड
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ४८ तासांत त्राल आणि शोपियान परिसरात
प्रत्येकी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.
या ऑपरेशनमध्ये स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश असून ते लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद
आणि हिजबुल मुजाहिदीनसारख्या संघटनांशी संबंधित असल्याची माहिती आहे.
११ दहशतवादी अजूनही सक्रिय
सध्या सुरक्षा यंत्रणांचा मुख्य फोकस उर्वरित ११ दहशतवाद्यांवर आहे.
यामध्ये ८ दहशतवादी अत्यंत धोकादायक गटातील असून त्यांची नावे आधीच सुरक्षा यंत्रणांच्या यादीत होती.
यांच्यावर सतत पाळत ठेवली जात असून “दिसता क्षणी खात्मा” या धोरणानुसार कारवाई सुरु आहे.
शोधमोहीम दिवस-रात्र सुरू
दहशतवाद्यांचा पाठलाग करण्यासाठी सैन्य, CRPF आणि स्थानिक पोलिसांचे संयुक्त पथक कार्यरत असून,
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ड्रोन, थर्मल इमेजर्स, नाईट व्हिजन डिव्हायसेस चा वापर करून शोधमोहीम राबवली जात आहे.
🇮🇳 सरकारचा ठाम निर्धार
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचा दहशतवादाविरोधातील पवित्रा अधिक आक्रमक झाला असून,
केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की देशाच्या सीमा असोत किंवा अंतर्गत प्रदेश –
दहशतवाद्यांना आता कोणतीही सहानुभूती किंवा संधी दिली जाणार नाही.
या मोहिमेच्या यशामुळे काश्मीर खोऱ्यातील सुरक्षेची स्थिती अधिक मजबूत झाली असून,
नागरिकांमध्ये देखील सैन्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
आगामी काळात इतर दहशतवाद्यांचाही खात्मा होणार असल्याचा विश्वास सुरक्षा यंत्रणांनी
Read Also : https://ajinkyabharat.com/bypassworward-car-overturned-by-loot-of-gold/