नवी दिल्ली : सध्या सोशल मिडिया आणि विविध माध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या काही संशयास्पद माहितीमुळे
संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः भारतीय सशस्त्र दलांशी संबंधित,
तसेच राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेल्या घटनांबाबत अर्धवट किंवा शहानिशा न केलेली माहिती समाजमाध्यमांवर फिरताना दिसत आहे.
Related News
कुणाल किशोर कमलाकर प्रकरणात काका वर खुनाचा गुन्हा दाखल.
बोरगाव मंजू येथे गोवंशाला जीवनदान.
उन्हाळी क्रिकेट शिबिराचा समारोप.
अकोट शहरात एकास ट्रकने चिरडले, घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू
बांगलादेश यांची भारतातून रवानगी…
डीडीए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी नोकरी…
अकोल्यात ऑफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन;
बोर्डी येथील घोगा नाल्यावरील संरक्षण भिंतीचे काम अर्धवट
अकोट शहरात अकोला नाक्यावरील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लागणार
अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराचे अंशतः नुकसान
अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले
यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहून, कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी ती अधिकृत स्रोतांवरून तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
भारत सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कोणतीही माहिती ही केवळ
अधिकृत संकेतस्थळांवरून किंवा अधिकृत निवेदनांद्वारेच स्वीकारावी.
अफवांवर विश्वास ठेवल्याने सामाजिक तणाव, संभ्रम आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करताना जबाबदारीने वागण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जर कोणी नागरिकांना सोशल मीडियावरून संशयास्पद माहिती प्राप्त झाली, विशेषतः
भारतीय सैन्य, सुरक्षा दल अथवा सध्याच्या संवेदनशील परिस्थितीबाबत, तर त्यांनी ती
माहिती त्वरित संबंधित यंत्रणेला कळवावी, जेणेकरून योग्य कारवाई करता येईल.
Read Also : https://ajinkyabharat.com/bullion-shop/