मुंबई | ८ मे २०२५ – मुंबईतील सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) या उपक्रमाने बस प्रवासाच्या तिकीट दरात दुप्पट वाढ जाहीर केली असून,
९ मे २०२५ पासून हे नवीन दर लागू होणार आहेत.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
बेस्टच्या आर्थिक डबघाईमुळे हे दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र यामुळे आधीच महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या सामान्य मुंबईकरांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे.
बदललेली भाडे रचना आणि मुख्य मुद्दे:
विना वातानुकूलित बससाठी किमान भाडे ₹५ वरून ₹१० झाले.
वातानुकूलित बससाठी किमान भाडे ₹६ वरून ₹१२ करण्यात आले.
नवीन भाडेतप्पे ५ ते ५० किमी व त्यानंतर प्रत्येक ५ किमी अंतरासाठी निश्चित.
दैनंदिन बसपास ₹६० वरून ₹७५ आणि मासिक पास ₹९०० वरून ₹१८०० इतका महाग.
५ ते १२ वयोगटातील मुलांना आता सवलतीच्या दराने प्रवास करता येणार.
शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या पास दरात कोणताही बदल नाही.
महापालिका शाळांतील गणवेषधारी विद्यार्थ्यांना चालू पद्धतीप्रमाणे मोफत प्रवास सुविधा सुरु राहणार.
मुंबईत बेस्ट ही स्वस्त आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक म्हणून ओळखली जाते.
अनेक नागरिक खासगी वाहतूक टाळून बेस्टचा उपयोग करत असतात.
मात्र, दरवाढीमुळे गरिब, कामगार आणि विद्यार्थी वर्गाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/or-god-save-today-pakistanchasa-sansadet-khasdaracha-emotional-impulse/