लखनऊ | 8 मे 2025 — जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन
सिंदूर’वर प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोखठोक वक्तव्य करत म्हटलं की,
“ज्यांनी भारताच्या बहिणींचं सिंदूर हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आपलं अख्खं खानदान गमावलं.”
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
लखनौमध्ये आयोजित नागरिक सुरक्षा मॉक ड्रिल दरम्यान जनतेला संबोधित करताना योगींनी सांगितलं की,
“देशाच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने काम करायला हवं.”
त्यांनी स्पष्ट केलं की, ऑपरेशन सिंदूर केवळ एक लष्करी कारवाई नाही, तर भारतीय स्त्रीच्या सन्मानासाठी दिलेला
भावनिक आणि निर्णायक संदेश आहे. योगींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक करत सांगितलं की,
“ही कारवाई भारताच्या नव्या भूमिकेचं प्रतीक आहे – जो प्रत्येक दुस्साहसाला सडेतोड उत्तर देतो.”
पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता, ज्यात एक नेपाळी नागरिकही होता.
या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने पीओके आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
या कारवाईत हाफिज सईद आणि मसूद अजहर यांच्यासारख्या दहशतवाद्यांचे गड नेस्तनाबूत करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, “देशाच्या सन्मानाशी कोणी खेळण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जबरदस्त किंमत मोजावी लागेल.”
त्यांनी भारतीय सैन्य, वायुदल आणि नौदलाचे विशेष आभार मानले आणि सर्व नागरिकांना सतर्क आणि एकजुटीने उभं राहण्याचं आवाहन केलं.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sindoorwar-sansadelil-all-party-meeting-suru/