पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्यानंतर अखेर भारताने ठोस कारवाई
करत पाकिस्तान व पीओकेमधील (पाकव्याप्त काश्मीर) दहशतवादी तळांवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर हवाई हल्ले केले.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर अचूक स्ट्राईक करत त्यांचा खात्मा केला.
Related News
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
‘ऑपरेशन सिंदूर’वर फिल्म घोषणेनंतर वाद; निर्मात्यांकडून माफी
अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;
भारत-पाकिस्तान दरम्यान तात्काळ शस्त्रसंधी लागू; संध्याकाळी ५ वाजल्यापासून गोळीबार थांबणार
सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
मिशन सिंदूरमध्ये 300 जवान सरहद्दीवर
भारत-पाकिस्तान सीझफायरवर सहमत? ट्रम्प यांचा मोठा दावा,
भारताचा दहशतवादाविरुद्ध ऐतिहासिक निर्णय;
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर
ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; ‘हुकूमत तर सोडा
भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक अदानी इंटरप्रायजेसकडून लाँच;
पाकिस्तानी कॉलवरून अमरावतीतील कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी
या ठोस आणि निर्णायक कारवाईनंतर संपूर्ण देशभरात तसेच राज्यातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक
ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे. अकोल्यात देखील याचा परिणाम दिसून आला.
अकोल्यातील अग्रेसन चौकात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला.
या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
नागरिकांनी “भारत माता की जय”, “पाकिस्तान मुर्दाबाद”,
“जय हिंद, जय सेना” अशा घोषणा देत भारतीय सैन्याच्या धाडसाचे व पराक्रमाचे अभिनंदन केले.
या जल्लोषाद्वारे अकोल्यातील नागरिकांनी दहशतवादाच्या विरोधात
आणि भारतीय सेनेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे निदर्शित केले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharitachaya-air-strikentar-chinachi-turkali-pakistanla-restraint/