अकोला :
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर विधानसभा प्रचार सभेदरम्यान महायुतीला बहुमत मिळाल्यास शेतकऱ्यांचा
सातबारा कोरा करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
Related News
यूएईने ईद-उल-फितरच्या सार्वजनिक नमाजेवर बंदी घातली; नागरिकांना मशिदींमध्येच नमाज अदा करण्याचे आवाहन
ईद-उल-फितर हा मुस्लिम धर्मातील अत्यंत पवित्र सण...
Continue reading
इराण-इस्रायल युद्धाचा विस्तार: पाकिस्तानच्या अणुबॉम्बची भीती जगभर पसरली
आता जागतिक सुरक्षा आणि स्थिरतेसाठी काळजीची घंटा वाजू लागली आहे. अमेरिका-इस्रायल आणि इ...
Continue reading
दररोज Herbal Tea पिल्यास ३० दिवसांत शरीरात काय बदल होतात?
आजच्या धावपळीच्या जीवनात लोक आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याकडे अधिक लक्ष देऊ लागले आहेत. अशा सवयींपैकी एक म्हणजे
Continue reading
Divyanka Tripathi ने १० वर्षांनंतर दिली गोड बातमी; विवेक दहियासोबत ‘प्लॉट ट्विस्ट’ प्रेग्नन्सीची अधिकृत घोषणा
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री
Continue reading
IND vs PAK Hockey World Cup 2026 : पुन्हा रंगणार पारंपरिक लढत, हेड टू हेडमध्ये कोण भारी?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे केवळ खेळ नाही, तर भावना, प्रतिष्ठा आणि इतिहास य...
Continue reading
The 50 अंतिम आठवडा: ग्रँड फिनालेच्या दिशेने ‘बॅक‑टू‑बॅक’ एलिमिनेशन्स
टीव्ही आणि ओटीटीवरील चर्चेतील हिट रिऍलिटी शोज पैकी एक The 50 चे अंतिम टप्पा आता पू...
Continue reading
हिमाचल प्रदेश: भारताचा ‘फ्रूट बाऊल’
हिमाचल प्रदेश, भारतीय उपखंडातील एक सुंदर पर्वतीय राज्य, फक्त निसर्गसौंदर्यासाठीच नाही तर आपल्या समृद्ध फळवाट...
Continue reading
किम जोंग उन यांना उत्तर कोरियात 99.93% मतांची विजय
उत्तर कोरियाच्या पॅरलीमेंटरी निवडणुकीत देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांना आणखी एक भव्य विजय...
Continue reading
चैत्र नवरात्री 2026: उपवासात खाल्ली जाणारी सात उपयुक्त भाज्या
हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी एक म्हणजे नवरात्री. ही सण परंपरागतपणे देवी दु...
Continue reading
मात्र, आजवर या आश्वासनाची पूर्तता न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचा संताप :
मागील महिन्यात मुर्तिजापूर तालुक्यातील तीन तरुण शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज फेडू न शकल्यामुळे
आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या
गावातील शिवारातील माती गोळा करून ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
नागपूर येथील शासकीय निवासस्थानी नेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता.
पोलीसांनी केली अटक :
आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि काही शेतकरी नागपूरकडे निघाले
असताना मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांची मागणी :
शेतकरी आणि त्यांच्या संघटनांचा सरकारकडे ठाम आग्रह आहे की,
दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत आणि शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा हलका करून आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolidat-chorratyancha-devasthanavar-halla/