नवी दिल्ली | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आता निर्णायक पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने तिन्ही सैन्यदलांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले असून,
Related News
DJ बंदीवरून संजय राऊत यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, “धोरणात्मक निर्णय घेण्याची हिंमत आहे का?”
DJ आणि लेझरवरील बंदीच्या मुद्द्यावरून राज्यातील...
Continue reading
EPF vs NPS: महिन्याला ₹10,000 गुंतवणूक केल्यास निवृत्तीनंतर कुठे मिळणार जास्त पैसा? जाणून घ्या संपूर्ण गणित
EPF vs NPS : निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्य...
Continue reading
पाकिस्तानमध्ये मोठा दुहेरी हल्ला; २५ सैनिक ठार झाल्याचा BLAचा दावा, हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली
बलुचिस्तानमध्ये जियारत क्रॉस आणि सुराब येथे हल्ले; पाकिस्तानी सुरक्षा दलांची शस्...
Continue reading
अखेर त्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; अपघातानंतर गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक, चाळीसगावात घडलं काय?
चाळीसगाव : चाळीसगाव-मालेगाव रोडवरील बिलाखेड ...
Continue reading
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर; १ हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ; कर्जमाफी लाभार्थी...
Continue reading
राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची तीन लेकरांसह किल्ल्यावरून उडी; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप
नळदुर्ग किल्ल्यात हृदयद्रावक घटना; अश्विनी पौळ, मुलगा अजिंक्य आणि मुलगी क्रा...
Continue reading
दिशा सालियन प्रकरणाच्या CBI चौकशीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही”
दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूचे प्रकरण ...
Continue reading
रशियन तेल खरेदीवर युक्रेनी पत्रकाराचा सवाल; एस. जयशंकर यांनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले – “युद्ध तेल खरेदी थांबवल्याने संपणार नाही”
भारताचे परराष्ट्र
Continue reading
रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी भारताची मोठी एन्ट्री? एस. जयशंकर यांच्या भूमिकेची जगभर चर्चा; नेमकं काय म्हणाले?
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या
Continue reading
IPL 2027 मध्ये महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? ‘इम्पॅक्ट प्लेयर’ भूमिकेला धोनीचा स्पष्ट नकार!
चेन्नई सुपर किंग्ससाठी धोनीची भूमिका काय असणार? एस. बद्रीनाथच्या दाव्याने चर्चेला उध...
Continue reading
मोदी मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता; महाराष्ट्रातून मंत्र्यांची संख्या कमी होणार का? कोण IN, कोण OUT?
मागील अनेक दिवसांपासून केंद्रातील नरे...
Continue reading
ट्रम्प यांच्यावर अमेरिकन जनतेची खप्पामर्जी?
८९ टक्के अमेरिकन नागरिकांना वाटतोय सरकारमध्ये व्यापक भ्रष्टाचार; दोन दशकांतील उच्चांक
वॉशिंग्टन : अमेरि...
Continue reading
पाकिस्तानकडून अधिक हालचालींची शक्यता वर्तवली जात आहे.
या दरम्यान पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित अली यांनी धक्कादायक दावा केला आहे.
ते म्हणाले, “पुढील सात दिवसांत भारत पाकिस्तानविरोधात मोठी लष्करी कारवाई करू शकतो.“
हल्ल्यानंतरचा धोका वाढला
22 एप्रिल रोजी बैसरन व्हॅली, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला.
सूत्रांनुसार, हल्ला करणारे अतिरेकी पाकिस्तानमध्ये परतले आहेत. यामुळे भारताची कारवाईची शक्यता आणखी बळावली आहे.
उरी आणि पुलवामाच्या धर्तीवर कारवाई होणार?
अब्दुल बासित यांनी 2016 च्या उरी हल्ल्यानंतर आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक
आणि एअर स्ट्राईक ची आठवण करून दिली. “भारत आता पुन्हा तसंच काही करेल,” असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकत्याच दिलेल्या भाषणात पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
त्यामुळे लष्करी कारवाईचा काऊंटडाऊन सुरू झाल्याची चर्चा आहे.
सिंधू जल कराराचाही उल्लेख
बासित यांनी सिंधू पाणी वाटप करार (Indus Water Treaty) रद्द करण्यासंदर्भातही चिंता व्यक्त केली.
त्यांनी पाकिस्तान सरकारला जागतिक बँकेशी संपर्क करण्याचा सल्ला दिला आहे. “भारत आपले आंतरराष्ट्रीय कर्तव्य पाळत नाही,” असा आरोपही त्यांनी केला.
Read Also : https://ajinkyabharat.com/torrent/