नवी दिल्ली | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आता निर्णायक पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने तिन्ही सैन्यदलांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले असून,
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
पाकिस्तानकडून अधिक हालचालींची शक्यता वर्तवली जात आहे.
या दरम्यान पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित अली यांनी धक्कादायक दावा केला आहे.
ते म्हणाले, “पुढील सात दिवसांत भारत पाकिस्तानविरोधात मोठी लष्करी कारवाई करू शकतो.“
हल्ल्यानंतरचा धोका वाढला
22 एप्रिल रोजी बैसरन व्हॅली, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला.
सूत्रांनुसार, हल्ला करणारे अतिरेकी पाकिस्तानमध्ये परतले आहेत. यामुळे भारताची कारवाईची शक्यता आणखी बळावली आहे.
उरी आणि पुलवामाच्या धर्तीवर कारवाई होणार?
अब्दुल बासित यांनी 2016 च्या उरी हल्ल्यानंतर आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक
आणि एअर स्ट्राईक ची आठवण करून दिली. “भारत आता पुन्हा तसंच काही करेल,” असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकत्याच दिलेल्या भाषणात पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
त्यामुळे लष्करी कारवाईचा काऊंटडाऊन सुरू झाल्याची चर्चा आहे.
सिंधू जल कराराचाही उल्लेख
बासित यांनी सिंधू पाणी वाटप करार (Indus Water Treaty) रद्द करण्यासंदर्भातही चिंता व्यक्त केली.
त्यांनी पाकिस्तान सरकारला जागतिक बँकेशी संपर्क करण्याचा सल्ला दिला आहे. “भारत आपले आंतरराष्ट्रीय कर्तव्य पाळत नाही,” असा आरोपही त्यांनी केला.
Read Also : https://ajinkyabharat.com/torrent/