नवी दिल्ली | प्रतिनिधी —
जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नौदलाचे अधिकारी
लेफ्टनंट विनय नरवाल (वय 26) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, विनय नरवाल यांचा केवळ
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
आठ दिवसांपूर्वीच हिमांशी नरवाल यांच्यासोबत विवाह झाला होता.
हनीमूनसाठी युरोपला जाण्याचा प्लॅन असतानाही वीजा न मिळाल्याने त्यांनी काश्मीरचा पर्याय निवडला होता.
21 एप्रिल रोजी नवविवाहित दाम्पत्य काश्मीरमध्ये दाखल झाले होते आणि दुसऱ्या दिवशी
त्यांनी पहलगाम येथील हॉटेलमध्ये चेक इन केले. 22 एप्रिलला बैसरन व्हॅली या मिनी स्वित्झर्लंड म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या पर्यटनस्थळी ते फिरण्यासाठी गेले असताना दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला.
हिमांशी नरवाल यांनी हल्ल्यानंतर दिलेल्या जबाबात सांगितले की, “मी आणि माझे पती विनय भेलपुरी खात होतो,
तेव्हा एक व्यक्ती आला आणि म्हणाला – ‘हा मुस्लिम नाही’ आणि लगेच गोळी झाडली.”
विनय यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. हिमांशी यांना दहशतवाद्यांनी काही इजा केली नाही.
विनय नरवाल हे हरियाणातील करनाल शहरातील सेक्टर 7 येथे राहणारे होते.
ते इंजिनीअरिंग पदवीधर असून तीन वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय नौदलात प्रवेश केला होता.
सध्या ते केरळच्या कोची येथे कार्यरत होते.
त्यांचे वडील राजेश कुमार हे पानिपत येथील कस्टम्स विभागात सुपरिटेंडंट पदावर कार्यरत आहेत.
आई आशा देवी या गृहिणी आहेत, तर बहिण सृष्टि नरवाल दिल्लीमध्ये सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची तयारी करत आहे..
विनय यांचे आजोबा हवा सिंह हे हरियाणा पोलिस दलात कार्यरत होते आणि 2004 साली सेवानिवृत्त झाले.
नवविवाहित आयुष्य सुरू करण्याआधीच आयुष्य संपलेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या निधनामुळे संपूर्ण देश हळहळला आहे.
देशासाठी समर्पित एक उमदा युवा अधिकारी एका भ्याड हल्ल्यात शहीद झाला असून त्यांच्यावर अंतिम संस्कार सैन्यविधीने करण्यात येणार आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/srinagarhun-yenyasathi-aircraft-tikitancha-dar-tippat/