अकोला – ताडोबाहून सुरू झालेल्या धम्म यात्रा समारोपीय रॅलीचे आज
अकोल्यात भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने बुद्ध बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
ही यात्रा ज्ञानज्योती भंतेजी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली असून,
Related News
नायब तहसीलदारांनी शेतातच भरवले न्यायालय; शेतकऱ्याला दिलासा
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
१३ एप्रिलपर्यंत मध्य प्रदेशातील डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या जन्मगावी महूला पोहोचणार आहे.
यात्रेत सुमारे ४०० लोक सहभागी असून, मार्गातील प्रत्येक गावातून मोठ्या
संख्येने अनुयायी या यात्रेशी जोडले जात आहेत.
यात्रेच्या दरम्यान बौद्ध धम्म, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात येत आहे.
यात्रेच्या स्वागतासाठी अकोल्यात विविध ठिकाणी बुद्धवंदना,
घोषयात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यानंतर यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.
बौद्ध धम्माचा जागर आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश
घेऊन ही यात्रा महू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करणार आहे.