अकोला – ताडोबाहून सुरू झालेल्या धम्म यात्रा समारोपीय रॅलीचे आज
अकोल्यात भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने बुद्ध बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
ही यात्रा ज्ञानज्योती भंतेजी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली असून,
Related News
राष्ट्रपतींना उपेक्षित केल्याबद्दल PM मोदींची TMC सरकारवर टीका
IND vs NZ फायनल 2026 : सूर्यकुमार यादवच्या प्लेइंग ईलेव्हनवर सस्पेन्स कायम
अल्लू सिरिश – नयनिका रेड्डीच्या लग्नात पारंपरिकतेचा आधुनिक स्पर्श: पाहा खास ‘शंखू‑चक्र’ मेहंदी
मोठी घोषणा! तिसऱ्या मुलासाठी सरकार देणार 85,000 रुपये, 18 वर्षांपर्यंत मोफत शिक्षण
युद्धाच्या सावटाखाली चीनचा सोन्याचा जोर: भाव आकाशाला भिडणार?
डोनाल्ड ट्रम्पची इराणला थेट धमकी; आज होणार भीषण हल्ला
प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यात काँग्रेसला धक्का, अनेक नेते भाजपात प्रवेश
इराण-यूएस-इस्रायल युद्ध: भारत-इराणमध्ये गुप्त करार? होर्मुझमध्ये भारतीय जहाज सुरक्षित
ट्रम्प यांनी इराणच्या भविष्यासंबंधी दिली ३ मोठी आश्वासने, व्हाइट हाऊसकडून अधिकृत माहिती
बापरे बाप! सोन्याचे दर चढले, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,66,036 रुपये
नागपूरच्या गांधे बंधूंचा कमाल! MasterChef India Season 9 चे विजेते ठरले
१३ एप्रिलपर्यंत मध्य प्रदेशातील डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या जन्मगावी महूला पोहोचणार आहे.
यात्रेत सुमारे ४०० लोक सहभागी असून, मार्गातील प्रत्येक गावातून मोठ्या
संख्येने अनुयायी या यात्रेशी जोडले जात आहेत.
यात्रेच्या दरम्यान बौद्ध धम्म, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात येत आहे.
यात्रेच्या स्वागतासाठी अकोल्यात विविध ठिकाणी बुद्धवंदना,
घोषयात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यानंतर यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.
बौद्ध धम्माचा जागर आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश
घेऊन ही यात्रा महू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करणार आहे.
