अकोला – ताडोबाहून सुरू झालेल्या धम्म यात्रा समारोपीय रॅलीचे आज
अकोल्यात भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने बुद्ध बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
ही यात्रा ज्ञानज्योती भंतेजी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली असून,
Related News
TMC खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला; कपडे फाडले, अंडी फेकली, हेल्मेट घालून बाहेर काढले – 5 मोठे खुलासे
-
By
Vivek Raut
16 वर्षांपूर्वी अख्खा देश मिळायचा भाड्याने! 60 लाख रुपये प्रति रात्र देऊन ‘राजा’ बनण्याची अविश्वसनीय संधी
-
By
Vivek Raut
इबोला Virus मुळे 223 जणांचा मृत्यू, भारतातही वाढली सतर्कता
-
By
Vivek Raut
Game of Thrones ची ‘Mother of Dragons’ Emilia Clarke 2.84 कोटी मानधनाबाबत काय आहे खरं सत्य?”
-
By
Vivek Raut
अकोल्याच्या सार्थक ढोलेची मोठी कामगिरी, 57 देशांमध्ये कांस्यपदक मिळवत भारताला 2019 नंतर पहिले यश”
-
By
Vivek Raut
कॅनडातील 22 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा धक्कादायक अंत; PR चे स्वप्न पाहणाऱ्या विधी मेघानीची हृदयद्रावक हत्या, 7 महत्त्वाच्या गोष्टी
पाकिस्तानला मोठा झटका! 2600 कोटींच्या 2 विशाल बोगद्यांमुळे सिंधूचे पाणी भारतात वळणार
-
By
Vivek Raut
भारतीय स्वयंपाकघरातील सुवर्ण वारसा: जगभर राज्य करणारे 6 देशी मसाले
‘Elder Daughter Syndrome’ म्हणजे काय? मोठ्या मुलींच्या आयुष्यातील अदृश्य मानसिक ताण
१३ एप्रिलपर्यंत मध्य प्रदेशातील डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या जन्मगावी महूला पोहोचणार आहे.
यात्रेत सुमारे ४०० लोक सहभागी असून, मार्गातील प्रत्येक गावातून मोठ्या
संख्येने अनुयायी या यात्रेशी जोडले जात आहेत.
यात्रेच्या दरम्यान बौद्ध धम्म, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात येत आहे.
यात्रेच्या स्वागतासाठी अकोल्यात विविध ठिकाणी बुद्धवंदना,
घोषयात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यानंतर यात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.
बौद्ध धम्माचा जागर आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश
घेऊन ही यात्रा महू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करणार आहे.