समाजवादी पक्षाचे नेते व मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार अबू
आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अबू आझमी यांनी औरंगजेबाबद्दल एक वक्तव्यकरून
आपल्या आकलेचे तारे तोडल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगजेब याचे अबू आझमी यांनी कौतूक
करत औरंगजेब क्रूर शासक नव्हता. त्याने अनेक मंदिरे बनवली, असा खळबळजनक दावा अबू आझमी यांनी केला आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर अबू आझमी यांच्यावर टीका सुरु झाली आहे. पुढे ते असेही म्हणाले, ‘मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही.
औरंगजेबने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिंदू मंदिरे बांधली. तो एक महान राजा होता. त्याच्या काळात भारत ‘सोने की चिड़िया’ होता.
त्याची राजवट पाहूनच इंग्रज भारतात आले होते. वाराणसीमध्ये औरंगजेबाच्या एका सरदाराने
पंडिताच्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा औरंगजेबाने त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडले होते.’,
Read more here :https://ajinkyabharat.com/crpf-jawanache-pakistani-mulishi-prem-jule-annakhya-deeti-banana-marriage-border-olandoon-aali-khari-mag-j-jhale-te/