अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
Related News
गणेशोत्सवातील 10 दिवसांच्या दारूबंदीवर कोर्ट संतापले; पुणे प्रशासनाला फटकारले!
Flipkart Big Billion Days ची तारीख आली? ऑक्टोबरमध्ये सुरू होणार सेल; iPhone 17 वर मोठ्या डिस्काउंटची शक्यता!
भारतीयांवर अमेरिकेची नजर? कंपन्यांवर निर्बंधांची मागणी; व्हिसा नियमही कडक होणार!
OBC ना खुल्या प्रवर्गात टाकण्याचा प्रयत्न? नाना पटोलेंच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ
Manoj Jarange Patil चा ‘प्लान बी’ ठरला! मुंबईत काही घडलं तर राज्यभर आंदोलनाचा इशारा
सोनं तब्बल 2 हजारांनी तर चांदी 12,600 रुपयांनी स्वस्त; खरेदीची संधी?
महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकटमोचन! 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
Manoj Jarange Patil : “मनोज जरांगेंना हात लावाल तर महाराष्ट्र इथं येईल!”; अभिजीत दिपकेंचा सरकारला थेट इशा
चाळीशीनंतरही दिसाल तरुण! ‘हे’ 5 पदार्थ आहारात ठेवा, आरोग्य राहील तंदुरुस्त
भारत घेणार रशियाकडून महाशक्तीची शस्त्रं? S-400, ब्रह्मोस-एनजी अन् Su-57E वर मोठी चर्चा
Vinesh Phogatच्या पुनरागमनाला ब्रेक! १४ सप्टेंबरच्या ट्रायल्समध्ये सहभागी होण्यास कोर्टाचा नकार
शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती
सध्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा योग्य दर मिळत नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सीसीआयकडून (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी बंद
असल्यामुळे शेतकऱ्यांना अत्यल्प दरात कापूस विकावा लागत आहे.
तसेच सोयाबीनला अवघा 4000 रुपयांपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
मुख्य मागण्या
- महायुती सरकारने आश्वासित केलेली शेतकरी कर्जमाफी तात्काळ लागू करावी
- भावांतर योजना त्वरित अमलात आणावी
- कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा यांची शासकीय खरेदी सुरू करावी
या मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून,
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Read more here : https://ajinkyabharat.com/bu-azmi-video-abu-azhmi-yanchaya-decorated-vidhanam-ufanar-c/

