राज्यातील शेतकऱ्यांना 53 हजार 727 कोटींची भरपाई दिली जाणार आहे.
गेल्या पाच वर्षात 53 हजार 727 कोटींची भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.
त्यानंतर आता ही भरपाई देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Related News
15
Apr
कॅक्टस फ्रूट म्हणजे काय? जाणून घ्या कसे खावे सुरक्षितपणे
कॅक्टस फ्रूट म्हणजे काय? कसे सोलावे आणि सुरक्षितपणे कसे खावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
काटेरी आणि आकर्षक रंगामुळे दिसायला थोडे भयावह वाटणारे कॅक्टस फ्रूट, ज्याला सामान्यतः “
15
Apr
पुण्यात मोठा खुलासा: 3,800 किलो भेसळयुक्त आंबा पल्प जप्त
🍋 पुण्यात मोठी कारवाई: 3,800 किलो भेसळयुक्त आंबा पल्प जप्त, अनधिकृत रंगांचा वापर उघड
उन्हाळ्याच्या हंगामात आंबा आणि आंबा-आधारित पदार्थांची मागणी वाढत असतानाच पुण्यातून अन्नसुरक्षे...
15
Apr
CBSE दहावी निकाल 2026 जाहीर: 93.70% पास
CBSE Class 10th Result 2026 | पास टक्केवारीत थोडी वाढ, मुली पुन्हा अव्वल
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education) CBSE इयत्ता 10 वी बोर्ड पर...
15
Apr
‘नागबंधम’साठी ऋषभ साहनींचा वर्षभर सराव; वास्तववादी अॅक्शनवर भर
‘नागबंधम’साठी ऋषभ साहनी यांची जबरदस्त मेहनत; एक वर्ष तलवारबाजीचे प्रशिक्षण घेऊन साकारतोय ‘अहमद शाह अब्दाली’
बॉलिवूडमध्ये सध्या ऐतिहासिक आणि अॅक्शनपटांची लाट पाहायला मिळत आहे. अशा...
याबद्दलची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीकविम्याचे 26 हजार 484 कोटी दिले जाणार आहेत.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
