मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर
छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज
जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय
Related News
Weather Update : देशात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासाठीही IMDचा इशारा, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
Weather Update : गेल्या काही दि...
Continue reading
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे : अमित आझाद
चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांचा अकोल्यात सत्कार; स्वातंत्र्यसंग्रामाचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोच...
Continue reading
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे ४ आरोपी अटकेत
संग्रामपूर : बनावट नोटांच्या नावाखाली नागरिकांची...
Continue reading
कर्नाटकात जे होऊ शकतं, ते महाराष्ट्रात का नाही? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
धाराशिवच्या कळंब तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; हेक्टरी ५० हजार ...
Continue reading
Lalbaugcha Raja 2026 :लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी; दर्शनाची रांग 10 किलोमीटरपार
Lalbaugcha Raja 2026 : मुंब...
Continue reading
Fresh Fruits: फळे खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी तपासा; चांगली आणि खराब फळे कशी ओळखाल?
Fresh Fruits: फळे आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. डॉक्...
Continue reading
‘नवरा विकला की काय?’ कमेंटवर Janhavi Killekar संतापली; ट्रोलर्सना सुनावत म्हणाली, ‘तुमच्यासारख्या फालतू लोकांकडे...’
‘बिग बॉस मराठी ५’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री
Continue reading
मुंबई कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, एक गंभीर
मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. मरीन ड्राईव्हहून हाजीअ...
Continue reading
पेट्रोल भरण्यासाठी जाताय? मग खिशात ठेवा कॅश! UPI पेमेंटवर पेट्रोल पंप चालकांचा मोठा इशारा
UPI MDR Charges: पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल ...
Continue reading
अमेरिकेत मोठी खळबळ; अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढला, इराणच्या 7 अटींमुळे चर्चेला वेग
कतारच्या माध्यमातून अमेरिकेसमोर युद्धबंदीचा प्रस्ताव; मोहसेन रेजाई यांचा निर्णायक युद्धाचा इशार...
Continue reading
Bangladesh सोबतचा गंगा जल करार संपणार; बिहारच्या मागणीमुळे नवा पेच, भारताच्या निर्णयाकडे लक्ष
1996 चा गंगा जलवाटप करार डिसेंबर 2026 मध्ये संपणार; बिहारच्या पाण्याच्या हक्काचा मुद्...
Continue reading
गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. अमित शाह आणि
देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगतो की सरकार दूजाभाव करू शकत
नाही. राज्यात आधी भाजप नव्हतं. तेव्हा गोपीनाथ मुंडे, प्रमोद
महाजन, बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे भाजप वाढली. उद्धव ठाकरे
आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या थोबाडीत मारून त्यांना दोघांना
एकत्रित आणायचं. समजावून सांगायच तर तुम्ही त्यांना बाजूला
केला. तुमच्यासोबत काम करणाऱ्यांची वाट लावली. त्या
बांगलादेशी बाईला आणलं आहे. अमित शाह यांना कत्तली
करायच्या का? दादागिरीने यांना खुर्ची आणायची आहे. पण
जनतेने राजकीय एन्काऊंटर केल्यास तुम्ही दिसणार नाही, अशा
शब्दात जरांगेंनी टीका केली आहे. अमित शाह आणि देवेंद्र
फडणवीस तुम्हाला सांगतो की सरकार दुजाभाव करू शकत नाही.
अमित शाह यांनी फडणवीस यांना सांगावं. शाह आणि फडणवीस
यांना सांगतो जर तुम्ही मराठा आणि कुणबी एक आहेत आणि हा
कायदा काढला तर ते गोडी गुलाबीने हाताळलं. तर तुम्हाला
सत्तेपासून कुणीच हटवू शकत नाही. तुम्ही जर व्यवस्थित नाही
हाताळले तर चीलमीची चहा पिण्याची वेळ येईल. मराठ्यांना
बाजूला ठेवलं तर अमित शाह तुमची घोडचूक असे. कोणतीही
यंत्रणा जर आणली तर तुम्ही संविधानाच्या कोणत्याच पदावर बसू
शकत नाही. असं मनोज जरांगे म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/pm-kisan-nidhi-week-will-come-on-which-day/